शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

नंदुरबारमध्ये ४५ गावे, ९६८ पाडे काळोखात

By admin | Updated: August 31, 2016 05:17 IST

जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना सातपुड्यातील ही लोकवस्ती अजूनही अंधारातच बुडालेली आहे

मनोज शेलार , नंदुरबारजिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना सातपुड्यातील ही लोकवस्ती अजूनही अंधारातच बुडालेली आहे. अंधाराच्या पखाली वाहणाऱ्या या गावांत सरदार सरोवर प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील ३३ गावे व १७६ पाड्यांचाही समावेश आहे.नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्युतीकरणासाठी मोठी कसरत होत आहे. या ठिकाणी प्रशासनाने सौरदिवे बसविले आहेत. परंतु तेही अवघे एक ते दीड वर्षच टिकतात. त्यानंतर त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे गावे काळोखातच राहतात. जिल्ह्यातील ९३० पैकी ८८५ गावांमध्ये विद्युतीकरण झालेले आहे. २९९१ पैकी २०२३ पाड्यांपर्यंत वीज पोहचली आहे. मात्र ४५ गावे व ९६८ पाड्यांना विजेची प्रतीक्षा असून विविध योजनांच्या माध्यमातून २०१६ अखेर त्यापैकी १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. उर्वरित गाव व पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येत असून त्यात डीपीडीसीच्या माध्यमातून २०१४-१५ मध्ये ४५ पाडे, २०१५-१६ मध्ये ५२ पाडे, त्याचवर्षी आदिवास उपयोजनेतून १२ गावे व ६० पाडे, तर वनबंधू योजनेतून ४८ पाड्यांमध्ये तब्बल ४४ कोटी ८६ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.