शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये ४५ गावे, ९६८ पाडे काळोखात

By admin | Updated: August 31, 2016 05:17 IST

जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना सातपुड्यातील ही लोकवस्ती अजूनही अंधारातच बुडालेली आहे

मनोज शेलार , नंदुरबारजिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना सातपुड्यातील ही लोकवस्ती अजूनही अंधारातच बुडालेली आहे. अंधाराच्या पखाली वाहणाऱ्या या गावांत सरदार सरोवर प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील ३३ गावे व १७६ पाड्यांचाही समावेश आहे.नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्युतीकरणासाठी मोठी कसरत होत आहे. या ठिकाणी प्रशासनाने सौरदिवे बसविले आहेत. परंतु तेही अवघे एक ते दीड वर्षच टिकतात. त्यानंतर त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे गावे काळोखातच राहतात. जिल्ह्यातील ९३० पैकी ८८५ गावांमध्ये विद्युतीकरण झालेले आहे. २९९१ पैकी २०२३ पाड्यांपर्यंत वीज पोहचली आहे. मात्र ४५ गावे व ९६८ पाड्यांना विजेची प्रतीक्षा असून विविध योजनांच्या माध्यमातून २०१६ अखेर त्यापैकी १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. उर्वरित गाव व पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येत असून त्यात डीपीडीसीच्या माध्यमातून २०१४-१५ मध्ये ४५ पाडे, २०१५-१६ मध्ये ५२ पाडे, त्याचवर्षी आदिवास उपयोजनेतून १२ गावे व ६० पाडे, तर वनबंधू योजनेतून ४८ पाड्यांमध्ये तब्बल ४४ कोटी ८६ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.