शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत

By admin | Updated: October 6, 2015 13:46 IST

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मिळणारी मदत आता एक लाख रुपयांवरुन चार लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मिळणारी मदत आता एक लाख रुपयांवरुन चार लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्याच्या २४ तासांमध्ये संबंधीतांपर्यंत ही मदत पोहोचवा असे आदेशही मदत पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारी यंत्रणांना दिले आहे. 

परतीच्या पावसात राज्यभरात वीज पडण्याच्या घटनांनी तब्बल ४० हून अधिक जणांचा जीव घेतला. पावसाळा सुरु झाल्यापासून वीज पडून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ६९ पर्यंत पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वीज पडून मृत्यू झालेल्या शेतक-यांच्या जनावरांसाठीही मदत दिली जाणार आहे. यात बैलांसारख्या मोठ्या जनावरांसाठी ३० हजार रुपये, गाढव, ऊंटासाठी १५ हजार आणि शेऴ्या मेंढ्यासाठी साडेतीन हजार रुपये मदत दिली जाणार आहे.