शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

मुंबईत ३६ हजार कोटींचे प्रकल्प

By admin | Updated: June 17, 2014 03:28 IST

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे.

मुंबई : मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या ठिकाणी दळणवळण व मूलभूत सुविधांसाठी १५ हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण केले असून, येत्या काही काळात एमएमआरडीएच्या वतीने ३६ हजार कोटींचे प्रकल्प राबविले जाणार आहेत, असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले. एमएमआरडीएने पांजरपोळ-घाटकोपर लिंक रोड व खेरवाडी जंक्शनजवळील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्त पांजरपोळजवळ झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबईकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध राहिले आहे. झोपडपट्टीमुक्त शहर करण्याबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुविधा राबविल्या आहेत. ५ वर्षांपूर्वी सुरू केलेले मोनो रेल्वे, मेट्रो-१, सहार उन्नत, अमर जंक्शन, पूर्व मुक्त मार्ग यांसारखे प्रकल्प पूर्ण केले असून, त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी खर्च आला आहे. त्याशिवाय सध्या १० हजार कोटींच्या अन्य प्रकल्पांचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्णत्वास येतील, आगामी काळात मेट्रो-३, वरळी-शिवडी कनेक्टर, मुंबई पोरबंदर प्रकल्प, सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प यांसारखे ३६ हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम हाती घेणार आहोत. (प्रतिनिधी)