शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

मुंबईत ३६ हजार कोटींचे प्रकल्प

By admin | Updated: June 17, 2014 03:28 IST

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे.

मुंबई : मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या ठिकाणी दळणवळण व मूलभूत सुविधांसाठी १५ हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण केले असून, येत्या काही काळात एमएमआरडीएच्या वतीने ३६ हजार कोटींचे प्रकल्प राबविले जाणार आहेत, असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले. एमएमआरडीएने पांजरपोळ-घाटकोपर लिंक रोड व खेरवाडी जंक्शनजवळील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्त पांजरपोळजवळ झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबईकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध राहिले आहे. झोपडपट्टीमुक्त शहर करण्याबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुविधा राबविल्या आहेत. ५ वर्षांपूर्वी सुरू केलेले मोनो रेल्वे, मेट्रो-१, सहार उन्नत, अमर जंक्शन, पूर्व मुक्त मार्ग यांसारखे प्रकल्प पूर्ण केले असून, त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी खर्च आला आहे. त्याशिवाय सध्या १० हजार कोटींच्या अन्य प्रकल्पांचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्णत्वास येतील, आगामी काळात मेट्रो-३, वरळी-शिवडी कनेक्टर, मुंबई पोरबंदर प्रकल्प, सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प यांसारखे ३६ हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम हाती घेणार आहोत. (प्रतिनिधी)