शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या धरणात ३0 टक्केच पाणी

By admin | Updated: January 16, 2017 01:04 IST

वाफगाव (ता. खेड) येथील मातीच्या धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा उरला आहे.

दावडी : वाफगाव (ता. खेड) येथील मातीच्या धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा उरला आहे. एक महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक असून उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी असल्याने शेतकरी चिंताग्रत झाला आहे.वाफगाव येथे वेळ नदीवर लघु पाटबंधारे विभागाचे मातीचे धरण आहे. वाफगाव, वरुडे, पारगाव, गुळाणी या परिसराला धरणातील पाणी वरदान ठरले आहे. रब्बी हंगामात येथील शेतकरी कांदा, बटाटा व इतर तरकारी पिके घेतात. आॅगस्ट महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरुन पाणी वाहात होते. वरुडे व वाफगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी धरणाच्या चारीवाटे पाणी सोडण्यात आले. तसेच धरणातून मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाण्याचा उपसा होत असल्यामुळे जानेवारी महिन्यातच धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. असाच पाणी उपसा सुरु राहिल्यास महिन्याभरात या धरणात पाण्याचा थेंबही राहणार नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वाफगाव परिसरात पिण्याच्या पाण्यचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागणार आहे. (वार्ताहर)>गेल्या पाच वर्षांत प्रथमच जानेवारी महिन्यातच धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येणार नाहीत. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होणार आहेत उन्हाळ्याचे चार महिने कसे काढायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मासेमारी करणारा आदिवासी नागरिक हतबल झाला आहे.