शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘कर्जरोख्यांद्वारे २५ हजार कोटी उभारणार’

By admin | Updated: August 25, 2015 02:09 IST

राज्यातील सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये लागणार आहेत. बहुसंख्य प्रकल्पांची निम्मापेक्षा अधिक कामे पूर्ण झाली; परंतु हे प्रकल्प रखडले आहेत.

औरंगाबाद : राज्यातील सिंचनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये लागणार आहेत. बहुसंख्य प्रकल्पांची निम्मापेक्षा अधिक कामे पूर्ण झाली; परंतु हे प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सरकारने परदेशी बँकांकडून कर्ज, कर्जरोखे उभारणे आणि मोठे ठेकेदार, सरकार व बँकांशी करार करून २५ हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार सुरू केला आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांचा महाजन यांनी सोमवारी आढावा घेतला. बैठकीनंतर महाजन म्हणाले, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १३ लाख ४६ हजार कोटींची आवश्यकता असून, या वर्षी केवळ ९२२ कोटींची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली. राज्यातील प्रकल्पांसाठी केवळ ७ हजार २०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. निधीची तरतूद नसल्याने कामे प्रलंबित आहेत. परिणामी, कि मती पाच पटींनी वाढल्या आहेत. सिंचन क्षेत्रातील अनुशेष दूर करण्यासाठी आणि मराठवाड्याला १८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प हाती घेण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले आहेत, असे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)