शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

२२ आमदारांची ‘पाटीलकी’!

By admin | Updated: October 22, 2014 05:49 IST

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, २२ आमदारांना ‘पाटीलकी’ ठेवण्यात यश आले आहे़

वीरकुमार पाटील, कोल्हापूरविधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, २२ आमदारांना ‘पाटीलकी’ ठेवण्यात यश आले आहे़ गत विधानसभेतील हा आकडा २३ होता़ तर नव्या सभागृहात पाटील, चव्हाण, देशमुख, नाईक या आडनावांच्या आमदारांचे वर्चस्व राहणार आहे. या आडनावांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. यात विधानसभेत ‘पाटीलकी’ करणारे सर्वाधिक २२ आमदार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह जवळपास सर्वच निवडणुकांचे गणित हे जातिपातीच्या राजकारणावर अवलंबून राहिले आहे. त्यामुळे अमूक आडनावाचा किंवा जातीचा उमेदवार दिला, तर विशिष्ट जातीची मते मिळतील, असा अंदाज बांधला जातो. बहुतेकवेळा त्यामध्ये यशही येते. त्याशिवाय काही ठराविक आडनावांची लोकसंख्या राज्यात अधिक आहे. ही आडनावे विशिष्ट कामावरून, समाजाने दिलेल्या जबाबदारीवरून, राजेरजवाड्यांच्या काळात मिळालेल्या मानसन्मानावरून पडली आहेत. असे एकाच आडनावाचे उमेदवार अधिक संख्येने निवडून येतात. यंदाही ही परंपरा कायम राहिली असून, पाटील आडनावाचे तब्बल २२ आमदार यंदा विधानसभेत आपआपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.२००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या सभागृहात पाटील आडनावाचे २३ आमदार होते. यावेळी त्यामध्ये एकाने घट झाली आहे.चव्हाण, देशमुख आडनावांचे प्रत्येकी आठ आमदार नूतन सभागृहातप्रवेश करणार असून, मावळत्या सभागृहात चव्हाण आडनावाचे पाच, तर चार देशमुख आमदार होते. त्याखालोखाल नाईक आडनावाचे सात आमदार आहेत.त्याशिवाय ठाकूर, शिंदे, कदम या आडनावांचे प्रत्येकी पाच, तर चार जगताप आडनाव असलेले आमदार आहेत.पवार आडनावामध्ये बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार, कल्याण (पू.)चे भाजपाचे नरेंद्र पवार, गेवराईमधून भाजपाचे लक्ष्मण पवार यांचा समावेश आहे, तर कांबळे आडनावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तिघांमध्ये देवळीचे काँग्रेसचे रणजित कांबळे, श्रीरामपूरमधील काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, पुणे कँटोन्मेंटचे दिलीप कांबळे यांचा समावेश आहे.