शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

२१ हजार शेततळे अद्याप कागदावरच

By admin | Updated: July 12, 2017 04:27 IST

सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली

अण्णा नवथर । लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे़ गेल्या दीड वर्षांत ४ हजार शेततळे खोदून झाले असून, पाचशे शेतकऱ्यांना अद्याप अनुदानच मिळालेले नाही़ प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात या योजनेला ‘कोरड’ पडली आहे़ जलयुक्त शिवार अभियानापाठोपाठ राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे, योजना जाहीर केली़ फेबु्रवारी २०१६ मध्ये ही योजना जिल्ह्यात सुरू झाली़ शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान, असे योजनेचे स्वरूप आहे़ पहिल्यावर्षी नगर जिल्ह्यासाठी ८५०० शेततळ्यांचे उदिष्ट्य होते़ क्षेत्रफळाच्या तुलनेत उदिष्ट्ये कमी होते़ यंदा त्यात ७०० शेतततळ्यांची सरकारने वाढ केली़ अर्ज केल्यानंतर शेततळ्यासाठी ५० हजारांचे अनुदान मिळेल, या आशेने जिल्ह्यातील २५ हजार ९४ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले़ त्यापैकी २३ हजार ८९ शेतकऱ्यांनी सेवा शुल्कही भरले़ मात्र १४ हजार २९८ अर्जांनीच मंजुरीचा ठप्पा गाठला़ तालुकास्तरीय समितीने हिरवा कंदील दाखविलेल्यांपैकी ११ हजार शेततळ्यांचा कार्यरंभ आदेशही दिला गेला़ परंतु, त्यापैकी ८९६ शेततळ्यांची कामे सुरू झाली असून, गेल्या दीड वर्षांत फक्त ४३६६ शेततळे पूर्ण झाले असून, त्यात पाणी साचले आहे़