शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

२१ हजार शेततळे अद्याप कागदावरच

By admin | Updated: July 12, 2017 04:27 IST

सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली

अण्णा नवथर । लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे़ गेल्या दीड वर्षांत ४ हजार शेततळे खोदून झाले असून, पाचशे शेतकऱ्यांना अद्याप अनुदानच मिळालेले नाही़ प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात या योजनेला ‘कोरड’ पडली आहे़ जलयुक्त शिवार अभियानापाठोपाठ राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे, योजना जाहीर केली़ फेबु्रवारी २०१६ मध्ये ही योजना जिल्ह्यात सुरू झाली़ शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान, असे योजनेचे स्वरूप आहे़ पहिल्यावर्षी नगर जिल्ह्यासाठी ८५०० शेततळ्यांचे उदिष्ट्य होते़ क्षेत्रफळाच्या तुलनेत उदिष्ट्ये कमी होते़ यंदा त्यात ७०० शेतततळ्यांची सरकारने वाढ केली़ अर्ज केल्यानंतर शेततळ्यासाठी ५० हजारांचे अनुदान मिळेल, या आशेने जिल्ह्यातील २५ हजार ९४ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले़ त्यापैकी २३ हजार ८९ शेतकऱ्यांनी सेवा शुल्कही भरले़ मात्र १४ हजार २९८ अर्जांनीच मंजुरीचा ठप्पा गाठला़ तालुकास्तरीय समितीने हिरवा कंदील दाखविलेल्यांपैकी ११ हजार शेततळ्यांचा कार्यरंभ आदेशही दिला गेला़ परंतु, त्यापैकी ८९६ शेततळ्यांची कामे सुरू झाली असून, गेल्या दीड वर्षांत फक्त ४३६६ शेततळे पूर्ण झाले असून, त्यात पाणी साचले आहे़