शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

राज्यात अवघा 18 टक्के पाणीसाठा

By admin | Updated: July 6, 2014 12:52 IST

राज्यात सगळीकडे पावसाचे वातावरण दिसत असले तरी जलसाठय़ांची परिस्थिती चिंताजनक आहे. आतार्पयत सरासरीच्या केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे.

मुंबई : राज्यात सगळीकडे पावसाचे वातावरण दिसत असले तरी जलसाठय़ांची परिस्थिती चिंताजनक आहे. आतार्पयत सरासरीच्या केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलसाठय़ांमध्ये केवळ 18 टक्के पाणी शिल्लक असल्यामुळे आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर बनेल.
मोठय़ा सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाची आकडेवारी बघता सर्वात वाईट स्थिती पुणो महसूल विभागाची असून, तेथे 11 टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वात चांगली परिस्थिती नागपूर विभागाची (44 टक्के) तर त्या खालोखाल अमरावती विभागाची (34 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये मराठवाडा 18, कोकण 33, नाशिक 12 टक्के असा साठा आहे. 
मध्यम प्रकल्पांमध्ये कोकण 22, मराठवाडा 14, नागपूर 19, अमरावती 33, नाशिक 2क्, पुणो 19 असा जलसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये कोकण 26, मराठवाडा 9, नागपूर 17, अमरावती 18, नाशिक 9, पुणो 11 टक्के असा जलसाठा बाकी आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड,  कोल्हापूर, सातारा, पुणो, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. 
जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस पडत नसल्याने बळीराजा धास्तावला आहे. राज्यात अजूनही पाच-सात टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झालेली नाही. गेल्यावर्षी आजच्या तारखेर्पयत बहुतेक पेरणी आटोपली होती. लांबलेल्या पावसाने शेतक:यांची चिंता वाढविली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. (विशेष प्रतिनिधी) 
 
धरणांची पातळी वाढेना !
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणा:या तलावक्षेत्रत अद्याप समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या आगमनानंतरही संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैच्या पूर्वार्धात मान्सून मुंबईत पुन्हा सक्रिय झाला. -वृत्त/2