शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

राज्यात अवघा 18 टक्के पाणीसाठा

By admin | Updated: July 6, 2014 12:52 IST

राज्यात सगळीकडे पावसाचे वातावरण दिसत असले तरी जलसाठय़ांची परिस्थिती चिंताजनक आहे. आतार्पयत सरासरीच्या केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे.

मुंबई : राज्यात सगळीकडे पावसाचे वातावरण दिसत असले तरी जलसाठय़ांची परिस्थिती चिंताजनक आहे. आतार्पयत सरासरीच्या केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलसाठय़ांमध्ये केवळ 18 टक्के पाणी शिल्लक असल्यामुळे आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर बनेल.
मोठय़ा सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाची आकडेवारी बघता सर्वात वाईट स्थिती पुणो महसूल विभागाची असून, तेथे 11 टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वात चांगली परिस्थिती नागपूर विभागाची (44 टक्के) तर त्या खालोखाल अमरावती विभागाची (34 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये मराठवाडा 18, कोकण 33, नाशिक 12 टक्के असा साठा आहे. 
मध्यम प्रकल्पांमध्ये कोकण 22, मराठवाडा 14, नागपूर 19, अमरावती 33, नाशिक 2क्, पुणो 19 असा जलसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये कोकण 26, मराठवाडा 9, नागपूर 17, अमरावती 18, नाशिक 9, पुणो 11 टक्के असा जलसाठा बाकी आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड,  कोल्हापूर, सातारा, पुणो, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. 
जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस पडत नसल्याने बळीराजा धास्तावला आहे. राज्यात अजूनही पाच-सात टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झालेली नाही. गेल्यावर्षी आजच्या तारखेर्पयत बहुतेक पेरणी आटोपली होती. लांबलेल्या पावसाने शेतक:यांची चिंता वाढविली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. (विशेष प्रतिनिधी) 
 
धरणांची पातळी वाढेना !
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणा:या तलावक्षेत्रत अद्याप समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या आगमनानंतरही संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैच्या पूर्वार्धात मान्सून मुंबईत पुन्हा सक्रिय झाला. -वृत्त/2