शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

राज्यात अवघा 18 टक्के पाणीसाठा

By admin | Updated: July 6, 2014 12:52 IST

राज्यात सगळीकडे पावसाचे वातावरण दिसत असले तरी जलसाठय़ांची परिस्थिती चिंताजनक आहे. आतार्पयत सरासरीच्या केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे.

मुंबई : राज्यात सगळीकडे पावसाचे वातावरण दिसत असले तरी जलसाठय़ांची परिस्थिती चिंताजनक आहे. आतार्पयत सरासरीच्या केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलसाठय़ांमध्ये केवळ 18 टक्के पाणी शिल्लक असल्यामुळे आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर बनेल.
मोठय़ा सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाची आकडेवारी बघता सर्वात वाईट स्थिती पुणो महसूल विभागाची असून, तेथे 11 टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वात चांगली परिस्थिती नागपूर विभागाची (44 टक्के) तर त्या खालोखाल अमरावती विभागाची (34 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये मराठवाडा 18, कोकण 33, नाशिक 12 टक्के असा साठा आहे. 
मध्यम प्रकल्पांमध्ये कोकण 22, मराठवाडा 14, नागपूर 19, अमरावती 33, नाशिक 2क्, पुणो 19 असा जलसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये कोकण 26, मराठवाडा 9, नागपूर 17, अमरावती 18, नाशिक 9, पुणो 11 टक्के असा जलसाठा बाकी आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड,  कोल्हापूर, सातारा, पुणो, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. 
जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस पडत नसल्याने बळीराजा धास्तावला आहे. राज्यात अजूनही पाच-सात टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झालेली नाही. गेल्यावर्षी आजच्या तारखेर्पयत बहुतेक पेरणी आटोपली होती. लांबलेल्या पावसाने शेतक:यांची चिंता वाढविली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. (विशेष प्रतिनिधी) 
 
धरणांची पातळी वाढेना !
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणा:या तलावक्षेत्रत अद्याप समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या आगमनानंतरही संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैच्या पूर्वार्धात मान्सून मुंबईत पुन्हा सक्रिय झाला. -वृत्त/2