शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

जायकवाडी धरणातून १.४ टीएमसी पाणी सोडणार

By admin | Updated: February 25, 2016 00:32 IST

दुष्काळामुळे मराठवाड्यात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यात १.४ टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय

मुंबई : दुष्काळामुळे मराठवाड्यात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यात १.४ टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा बीडसह चार जिल्ह्यांना होणार आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने मराठवाडयÞातील सर्वच धरणे कोरडी पडली असून जनतेला सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा भयानक परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणी मिळावे यासाठी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पुढाकार घेऊन जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आग्रह धरला होता. औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना बोलून पाणी सोडण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा ,अशी सूचना केली. त्यानुसार आयुक्तांनी आज जायकवाडी धरणात उपलब्ध असलेल्या ६५ दलघमी साठ्यापैकी ३९.४० दलघमी म्हणजे १.४ टीएमसी पाणी फक्त पिण्यासाठी म्हणून गोदावरीच्या डाव्या कालव्यात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संबंधित सर्व अधिका-यांची त्यांनी एक बैठक घेतली असून येत्या एक दोन दिवसात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)