शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातून १.४ टीएमसी पाणी सोडणार

By admin | Updated: February 25, 2016 00:32 IST

दुष्काळामुळे मराठवाड्यात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यात १.४ टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय

मुंबई : दुष्काळामुळे मराठवाड्यात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यात १.४ टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा बीडसह चार जिल्ह्यांना होणार आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने मराठवाडयÞातील सर्वच धरणे कोरडी पडली असून जनतेला सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा भयानक परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणी मिळावे यासाठी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पुढाकार घेऊन जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आग्रह धरला होता. औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना बोलून पाणी सोडण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा ,अशी सूचना केली. त्यानुसार आयुक्तांनी आज जायकवाडी धरणात उपलब्ध असलेल्या ६५ दलघमी साठ्यापैकी ३९.४० दलघमी म्हणजे १.४ टीएमसी पाणी फक्त पिण्यासाठी म्हणून गोदावरीच्या डाव्या कालव्यात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संबंधित सर्व अधिका-यांची त्यांनी एक बैठक घेतली असून येत्या एक दोन दिवसात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)