शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१२ टक्के दरवाढीचेवृत्त तथ्यहिन

By admin | Updated: March 30, 2017 03:23 IST

राज्यात १२ टक्के वीज दरवाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही

मुंबई : राज्यात १२ टक्के वीज दरवाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. वीजबिल थकबाकी आहे म्हणून कोणत्याही शेतकऱ्याची वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, निर्यातदार आणि मोठया बागायतदार शेतक-यांबाबत वेगळे विजेचे वेगळे धोरण आणण्याचा विचार आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे अत्यावश्यक होते. त्याचवेळी शासनाने जळगाव जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. वीजजोडण्यांसाठी पैसे भरलेल्या तेथील शेतकऱ्यांच्या प्रलंबित जोडण्या लवकरच दिल्या जातील. राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिलापोटी १७ हजार कोटी रुपयांची देणी थकित आहेत.