शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

१२ टक्के दरवाढीचेवृत्त तथ्यहिन

By admin | Updated: March 30, 2017 03:23 IST

राज्यात १२ टक्के वीज दरवाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही

मुंबई : राज्यात १२ टक्के वीज दरवाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. वीजबिल थकबाकी आहे म्हणून कोणत्याही शेतकऱ्याची वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, निर्यातदार आणि मोठया बागायतदार शेतक-यांबाबत वेगळे विजेचे वेगळे धोरण आणण्याचा विचार आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे अत्यावश्यक होते. त्याचवेळी शासनाने जळगाव जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. वीजजोडण्यांसाठी पैसे भरलेल्या तेथील शेतकऱ्यांच्या प्रलंबित जोडण्या लवकरच दिल्या जातील. राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिलापोटी १७ हजार कोटी रुपयांची देणी थकित आहेत.