शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चोवीस तासांत 10 शेतक:यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 9, 2014 02:04 IST

राज्य सरकारच्या आवाहनांनतरही दुष्काळग्रस्त परिस्थिती व कर्जाच्या बोजामुळे हताश झालेल्या 1क् शेतक:यांनी राज्यात गेल्या 24 तासांत आत्महत्या केली.

दुष्काळाच्या झळा : मराठवाडय़ात आत्महत्येचे सत्र सुरूच
मुंबई : राज्य सरकारच्या आवाहनांनतरही दुष्काळग्रस्त परिस्थिती व कर्जाच्या बोजामुळे हताश झालेल्या 1क् शेतक:यांनी राज्यात गेल्या 24 तासांत आत्महत्या केली. त्यात दुष्काळाचा सामना कराव्या लागणा:या मराठवाडय़ातील सर्वाधिक सहा शेतक:यांचा समावेश आहे.  
औरंगाबादमधील गंगापूर, कन्नड, नांदेडमधील अर्धापूर, बिलोली, बीडमधील गेवराई आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा सहा जणांनी जगाचा निरोप घेतला. 
गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथे सोमवारी सकाळी सुनील सयाची काळे (42) यांनी शेतवस्तीवर बांधलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये तर कन्नड तालुक्यातील शिरोडी येथील तरुण शेतकरी देविदास सीताराम भवर (25) यांनीही शेतात गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली. 
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आदमपूरच्या मष्णा लक्ष्मण एतोंडे (27) यांनी रविवारी रात्री गळफास घेवून शेतात आत्महत्या केली़ दोन एकर शेती असलेल्या मष्णा यांनी दोन वेळा शेतात विंधन विहीर खोदली. पण उपयोग झाला नाही.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे शिवाजी मुकुंदा कदम (43) यांनी नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले, आई आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामधील माडज येथे नरसिंग लिंबाजी शहापुरे (6क्) यांनी घरी गळफास लावून घेतला. बीडमधील गेवराई तालुक्यातील टाकळगाव येथे हरिदास भूजंग गव्हाणो (25) यांनी सोमवारी विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आहे. 
परळी तालुक्यातील नागापूर येथील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य हनुमंत सोनटक्के व त्यांची पत्नी सुमित्र यांनी शनिवारी विषारी द्रव प्राशन केले होते. यात सुमित्र यांचा मृत्यू झाला होता तर हनुमंत यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी अंबेजोगाई येथे त्यांचा मृत्यू झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
जळगावमध्ये
दोघांच्या आत्महत्या 
जामनेर तालुक्यात दोन  शेतक:यांनी विषारी द्रव सेवन करून जीवनयात्र संपविली. केशरीमल गुलाब नाईक (45) सुभाष चतरसिंग चव्हाण (46) अशी त्यांची नावे आहेत. 
सोलापूरमध्ये एकाची आत्महत्या
अडीच लाखांचे डोक्यावर झालेले कर्ज आणि निसर्गाची अवकृपा याला कंटाळून नारी (ता. बार्शी) येथील शहाजी गजेंद्र शिंदे (45) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी शेतामध्ये त्यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन मुले, प}ी आहेत
यवतमाळमध्ये एकाने जीवन संपविले
यवतमाळ जिल्ह्यातील तुकाराम बाबूलाल चव्हाण (35,रा. भोपापूर) यांनी विषप्राशन करून जीवन संपविले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले, वृद्ध आई-वडील, लहान भाऊ आहे.