शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

लेखकाला समाजाचे दु:ख समजायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST

यावेळी सिंदगीकर म्हणाले, कवितेचा शोध घेणे ही एक अवघड पण आनंददायी यात्रा आहे. ज्या रानात कवितेचे उत्तम पीक येतं ...

यावेळी सिंदगीकर म्हणाले, कवितेचा शोध घेणे ही एक अवघड पण आनंददायी यात्रा आहे. ज्या रानात कवितेचे उत्तम पीक येतं त्या रानाची सलगी करून नव्या कोंबाच्या हाती जग बदलण्याची शक्ती देणे हे तसं अत्यंत जिकिरीचं काम आहे. आजची पिढी शिक्षण घेऊन उच्च पदावर जात आहे. आपणही डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनाल, पण शिक्षणातून माणूस आणि माणुसकी निर्माण झाली पाहिजे. आजचे शिक्षण गुणांचे असून, गुणवत्तेचे नाही. तुम्ही मोठे झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात न टाकता घरी सांभाळ करणारे शिक्षण दिले पाहिजे. यावेळी प्रा. नारनवरे, प्रा. कसाब यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात दंतराव यांनी साहित्य परिषदेची वाटचाल विषद केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. रामराव वाघमारे, मोहनराव शिंदे, अंगद कांबळे, तानाजी जगताप, राजेंद्र सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन नरसिंगे अण्णासाहेब यांनी, तर आभार राजेंद्र सूर्यवंशी यांनी मांनले.

कॅप्शन : ‘बीसेफ’प्रणित अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात ‘जग बदल घालुनी घाव’ कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी साहित्यिक विलास सिंदगीकर, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, प्रा. डॉ. मारोती कसाब, रंजना चव्हाण.