शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लेखकाला समाजाचे दु:ख समजायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST

यावेळी सिंदगीकर म्हणाले, कवितेचा शोध घेणे ही एक अवघड पण आनंददायी यात्रा आहे. ज्या रानात कवितेचे उत्तम पीक येतं ...

यावेळी सिंदगीकर म्हणाले, कवितेचा शोध घेणे ही एक अवघड पण आनंददायी यात्रा आहे. ज्या रानात कवितेचे उत्तम पीक येतं त्या रानाची सलगी करून नव्या कोंबाच्या हाती जग बदलण्याची शक्ती देणे हे तसं अत्यंत जिकिरीचं काम आहे. आजची पिढी शिक्षण घेऊन उच्च पदावर जात आहे. आपणही डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनाल, पण शिक्षणातून माणूस आणि माणुसकी निर्माण झाली पाहिजे. आजचे शिक्षण गुणांचे असून, गुणवत्तेचे नाही. तुम्ही मोठे झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात न टाकता घरी सांभाळ करणारे शिक्षण दिले पाहिजे. यावेळी प्रा. नारनवरे, प्रा. कसाब यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात दंतराव यांनी साहित्य परिषदेची वाटचाल विषद केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. रामराव वाघमारे, मोहनराव शिंदे, अंगद कांबळे, तानाजी जगताप, राजेंद्र सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन नरसिंगे अण्णासाहेब यांनी, तर आभार राजेंद्र सूर्यवंशी यांनी मांनले.

कॅप्शन : ‘बीसेफ’प्रणित अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात ‘जग बदल घालुनी घाव’ कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी साहित्यिक विलास सिंदगीकर, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, प्रा. डॉ. मारोती कसाब, रंजना चव्हाण.