शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

७६ गावातील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औसा : ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाच्या पंचनाम्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औसा : ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाच्या पंचनाम्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. मात्र, तालुक्यातील १३३पैकी ७६ गावांमधील शेतकऱ्यांना अद्यापही हे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे हे शेतकरी अनुदान मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. तालुक्यातील १३३पैकी ५७ गावांमधील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. परंतु, उर्वरित शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. अनुदान मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करुन पेरणी केली. मात्र, दोन महिने झाले तरी अद्यापही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

शासनाकडे पाठपुरावा...

अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना लवकर देण्यात यावी, यासाठी कृषी सचिवांकडे पाठपुरावा केल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

लवकरच उर्वरित गावांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल, असे नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर यांनी सांगितले.