शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली आंदोलनातील मयत शेतकऱ्यांना उदगीरात श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयके तात्काळ रद्द करावीत, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयके तात्काळ रद्द करावीत, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्यांपैकी काही शेतकऱ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मेणबत्ती पेटवून शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, अजित शिंदे, समीर शेख, अजीम दायमी, मंजूरखाॅ पठाण, अमोल कांडगिरे, चंद्रकांत टेंगेटोल, शमशुद्दीन जरगर, फय्याज शेख, माजी नगरसेवक अहमद सरवर, सुनील सावळे, सय्यद जॉनी, नवनाथ गायकवाड, वसी हाश्मी, श्रीनिवास एकुर्केकर, राजकुमार अतनुरे, सिद्धेश्वर लांडगे, विनोद सुडे, श्रीरंग कांबळे, अश्फाक शेख, जावेद बागवान, मुकेश भालेराव, सतीश पाटील मानकीकर, नागेश पटवारी, सद्दाम बागवान, आदर्श पिंपरे आदी उपस्थित होते.

***