शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

लातूर जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाळकृष्ण शेजाळ, प्रेमप्रकाश माकाेडे, सुधाकर बावकर, अंगद सुटके, अशाेक बेले यांचा समावेश आहे. ...

लातूर जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाळकृष्ण शेजाळ, प्रेमप्रकाश माकाेडे, सुधाकर बावकर, अंगद सुटके, अशाेक बेले यांचा समावेश आहे. यातील सुधाकर बावकर यांची पाेलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पाेलीस ठाण्याशी संलग्न असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेत कायम करण्यात आले आहे, तर साेपान शिरसाट यांची चाकूर येथून रेणापूर येथे बदली करण्यात आली आहे. देवणी येथील पाेलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांची ए.एच.यू.टी, लातूर येथे बदली करण्यात आली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक प्रफुल्ल हणमंतराव अंकुशकर यांची उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक दयानंद पाटील यांची विवेकानंद चाैक येथून शिवाजीनगर, बाळासाहेब नरवटे यांची वाढवणा येथून पाेलीस कल्याण, विलास नवले - गातेगाव येथून भादा, राहुल बहुरे यांची औसा येथून स्थानिक गुन्हे शाखा, लातूर, दीपाली गिते यांची भराेसा सेल येथून एमआयडीसी लातूर, नाना लिंगे यांची भादा येथून वाचक शाखा, अशाेक घारगे यांची उदगीर ग्रामीण येथून गातेगाव, भाऊसाहेब खंदारे यांची वाचक शाखेतून विवेकानंद चाैक लातूर, उदय सावंत यांची निलंगा येथून जिल्हा विशेष शाखा, लातूर, प्रतीभा ठाकूर यांची अहमदपूर येथून लातूर ग्रामीण, नाैशाद पठाण यांची उदगीर ग्रामीण येथून वाढवणा येथे बालाजी ताेटेवाड यांची नियंत्रण शाखा, लातूर येथून टी.एम.सी. लातूर आणि मेघा निंबाळकर यांची भराेसा सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्या प्रशाकीय, विनंतीवरून करण्यात आल्या आहेत.

३३ पाेलीस उपनिरीक्षकांचाही समावेश...

जिल्हा पाेलीस दलातील ३३ पाेलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नीलम घाेरपडे, उत्तम गुंठे, प्रताप गर्जे, बालाजी पल्लेवाड, धनंजय जाधव, गजानन पाटील, लक्ष्मण काेमवाड, कल्याण नेहरकर, गणेश गायके, शहादेव खेडकर, गजानन क्षीरसागर, रणजित काथवटे, महेश मुळीक, कविता जाधव, मल्लय्या स्वामी, आवेश काझी, तानाजी चेरले, प्रभाकर अंधाेरीकर, आयुब शेख, संदीप कराड, श्यामल देशमुख, मुस्तफा परकाेटे, शिवाजी शिंदे, जिलानी मानुल्ला, मुजाहिद शेख, बालाजी आटरगे, व्यंकटेश कुलकर्णी, गाेविंद हजारे, तुळसीराम राेकडे, महेश गळगटे, प्रकाश शिंदे, सुरेश नरवाडे, राजाभाऊ जाधव यांचा समावेश आहे.