शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लातूर जिल्ह्यातील ५७ पाेलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

लातूर जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाळकृष्ण शेजाळ, प्रेमप्रकाश माकाेडे, सुधाकर बावकर, अंगद सुटके, अशाेक बेले यांचा समावेश आहे. ...

लातूर जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बाळकृष्ण शेजाळ, प्रेमप्रकाश माकाेडे, सुधाकर बावकर, अंगद सुटके, अशाेक बेले यांचा समावेश आहे. यातील सुधाकर बावकर यांची पाेलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पाेलीस ठाण्याशी संलग्न असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेत कायम करण्यात आले आहे, तर साेपान शिरसाट यांची चाकूर येथून रेणापूर येथे बदली करण्यात आली आहे. देवणी येथील पाेलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांची ए.एच.यू.टी, लातूर येथे बदली करण्यात आली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक प्रफुल्ल हणमंतराव अंकुशकर यांची उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक दयानंद पाटील यांची विवेकानंद चाैक येथून शिवाजीनगर, बाळासाहेब नरवटे यांची वाढवणा येथून पाेलीस कल्याण, विलास नवले - गातेगाव येथून भादा, राहुल बहुरे यांची औसा येथून स्थानिक गुन्हे शाखा, लातूर, दीपाली गिते यांची भराेसा सेल येथून एमआयडीसी लातूर, नाना लिंगे यांची भादा येथून वाचक शाखा, अशाेक घारगे यांची उदगीर ग्रामीण येथून गातेगाव, भाऊसाहेब खंदारे यांची वाचक शाखेतून विवेकानंद चाैक लातूर, उदय सावंत यांची निलंगा येथून जिल्हा विशेष शाखा, लातूर, प्रतीभा ठाकूर यांची अहमदपूर येथून लातूर ग्रामीण, नाैशाद पठाण यांची उदगीर ग्रामीण येथून वाढवणा येथे बालाजी ताेटेवाड यांची नियंत्रण शाखा, लातूर येथून टी.एम.सी. लातूर आणि मेघा निंबाळकर यांची भराेसा सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्या प्रशाकीय, विनंतीवरून करण्यात आल्या आहेत.

३३ पाेलीस उपनिरीक्षकांचाही समावेश...

जिल्हा पाेलीस दलातील ३३ पाेलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नीलम घाेरपडे, उत्तम गुंठे, प्रताप गर्जे, बालाजी पल्लेवाड, धनंजय जाधव, गजानन पाटील, लक्ष्मण काेमवाड, कल्याण नेहरकर, गणेश गायके, शहादेव खेडकर, गजानन क्षीरसागर, रणजित काथवटे, महेश मुळीक, कविता जाधव, मल्लय्या स्वामी, आवेश काझी, तानाजी चेरले, प्रभाकर अंधाेरीकर, आयुब शेख, संदीप कराड, श्यामल देशमुख, मुस्तफा परकाेटे, शिवाजी शिंदे, जिलानी मानुल्ला, मुजाहिद शेख, बालाजी आटरगे, व्यंकटेश कुलकर्णी, गाेविंद हजारे, तुळसीराम राेकडे, महेश गळगटे, प्रकाश शिंदे, सुरेश नरवाडे, राजाभाऊ जाधव यांचा समावेश आहे.