शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

तिरुका ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामुळे गावा- गावांत राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची म्हणून ...

जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामुळे गावा- गावांत राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची म्हणून तिरुका ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. दरम्यान, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात तंटे होऊ नयेत तसेच गावचा विकास व्हावा म्हणून ग्रामपंचायत बिनविराेध काढण्याचे आवाहन केले होते. ज्या ग्रामपंचायती बिनविराेध निघतील, अशा ग्रामपंचायतींचा गौरव करुन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. राज्यमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत गावातील मारुती पांडे, बालाजी पाटील, श्रीकृष्ण पाटील यांच्यासह गावातील प्रमुख मंडळी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ आहे. जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने गावकऱ्यांचे कौतुक होत आहे.