शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

साखरा पाटी येथे आठ महिन्यांत दहा अपघात; ९ जणांचा बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST

लातूर ते बार्शी हा महामार्ग दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावर रात्रं-दिन माेठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, मुरुड ते ...

लातूर ते बार्शी हा महामार्ग दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावर रात्रं-दिन माेठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, मुरुड ते लातूरदरम्यानच्या मार्गावर साखरा पाटीचे वळण हे अधिक गंभीर आणि धाेकादायक असल्याचे समाेर आले आहे. गत अनेक दिवसांपासून याच वळावर माेठे भीषण अपघात घडल्याची नाेंद संबंधित पाेलीस ठाण्यात आहे. अपघात हाेताे, पाेलीस घटनास्थळी दाखल हाेतात आणि पंचानामा केला जाताे. मात्र, पुढे कारणांचा शाेध घेतला जात नाही. अनेकदा एकाच ठिकाणी अपघात का हाेतात, याबाबत काेणाही यंत्रणेला प्रश्न पडला नाही. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर हाेणाऱ्या अपघातात आता साखरा पाटीचे वळण हे अधिक धाेकादायक ठरले आहे. दर महिन्याला सरासरी दाेन अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातात किमान दाेन ते पाचजण मृत्यू झाल्याची नाेंद आहे. दाेन दिवसांपूर्वी बारा नंबर पाटी येथून पेट्राेल पंपाकडे निघालेल्या ट्रकचालकाचा वळण रस्त्यावर ताबा सुटला आणि विरुद्ध दिशेला हा ट्रक घुसला. मुरुडकडून लातूरच्या दिशेने येणाऱ्या स्कूटीला ट्रकने उडविले. ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दाेघेही ठार झाले.

रुंदीकरणाची गरज...

मुरुड ते लातूरदरम्यान साखरा पाटी येथील वळण रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज आहे. शिवाय, साइडपटट्या भराव्या लागणार आहेत. वर्षभरात जवळपास २५ ते ३० अपघात झाल्यानंतरही संबंधित यंत्रणा जाग्यावरून हलायला तयार नाही. परिणामी, हाेणाऱ्या अपघातात वाहनधारकांचा नाहक बळी जात आहे. साखरा पाटी ब्लॅक स्पाॅट ठरला आहे. अतिशय धाेकादायक वळण असल्याने अपघात वाढले आहेत.