शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक बदल आत्मसात करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST

चाकूर तालुक्यातील जानवळ येथील जनार्धनराव राजेमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे ...

चाकूर तालुक्यातील जानवळ येथील जनार्धनराव राजेमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुकाराम पाटील होते. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, ग्लोबल नॉलेज इंग्लिश स्कूलचे रमेश बिरादार, तालमणी रामभाऊ बोरगावकर, परिमल शिक्षण संस्थेचे बाबूराव जाधव, सच्चिदानंद ढगे, दत्तात्रय पाटील कामखेडकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पस्तापुरे, संस्थाध्यक्ष ॲड. बाळासाहेब माने, पत्रकार शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, शहराध्यक्ष बिलालखाँ पठाण, समाधान जाधव, सचिन तोरे, अनिल वाडकर, संदीप शेटे, माजी सरपंच रणजीत पाटील, मधुकर करडिले, माजी सरपंच रमाकांत चंद्रे, ओमप्रकाश बाहेती, राजू कांबळे, धर्मराज साबदे, पिंटू कर्डिले, उमेश कर्डिले, सुभाष घोडके आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्य नीलेश राजेमाने यांनी, सूत्रसंचालन प्रा. योगेश कदम यांनी केले. आभार देवानंद केंद्रे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा. सोनाळे, प्रा. निचळे, राजकुमार मोरे, रघुनाथ पांचाळ, सतीश शेळके, लक्ष्मीनारायण चंदिले, दिलीप शिंदे, संगमेश्वर कुसनूरे, मुरलीधर मालू, प्रथमेश देशमुख, महादेव बनसोडे, प्रा. चिल्लरगे, प्रा. रणवीरकर, प्रा. गगनबोणे, विजय गिरी, किशोर पवार, लक्ष्मण टोेंपे, पोटे, अंधोरीकर, धनराज कांबळे, कैलास चव्हाण, संताेष जाधव, तपसाळे, नारायण गवळी आदींनी सहकार्य केले.

संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे गरजेचे...

आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, खेड्या-पाड्यातील, वाडी-तांड्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा विकास साधण्याचे कार्य राजेमाने आश्रमशाळेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आश्रमशाळेचा लौकिक वाढला आहे. सध्याच्या परिस्थितीत संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे गरजेचे असल्याने शिक्षकांनी त्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधावा, असेही ते म्हणाले.