शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

बँकेतील ११४५ शाखातून सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखेत शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई ...

बँकेतील ११४५ शाखातून सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखेत शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई कर्मचारी तसेच शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत, याचा बँकेच्या ग्राहक सेवेवर विपिरित परिणाम होत असून ग्राहकांना अनावश्यक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय सरकार आता बँकातून प्रधानमंत्री जीवन विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री वय वंदन योजना, मुद्रा योजना, स्टॅन्ड अप इंडिया, मेक इन इंडिया यासारखे उपक्रम बँकेमार्फत राबवत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी फक्त एक दिवसाची देखील रजा घेता येत नाही. याबरोबरच बँकेने शाखा तसेच एटीएम वर नेमलेले सुरक्षारक्षक काढून टाकले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांत एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. व्यवस्थापन शिपाई ते क्लार्क तसेच क्लार्क ते अधिकारी पदोन्नतीत देखील चालढकल करत असल्याचा आरोप कॉ.धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे.

निदर्शने, धरणे आणि संप

२३ फेब्रुवारी रोजी सर्व शाखांसमोर निदर्शने, २६ रोजी झोनल ऑफिसेस पुढे धरणे तर सहा मार्चला महा बँकेचे मुख्य कार्यालय पुणे येथे संघटनेतर्फे महा धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे ज्यात देशभरातील पाचशेवर कर्मचारी सहभागी होतील आणि एवढे करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सन्माननीय तोडगा निघाला नाही तर महा बँकेतील एआईबीइएचे सहा हजारावर सभासद १२ मार्च रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप करतील, असे कॉ. कुलकर्णी म्हणाले.