शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

किती ही लूट, भाजी मंडईत कांदा १० रुपये, तर घराजवळ २० रुपये किलाे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:19 IST

लातूर : प्रत्येकाच्या किचनमध्ये असलेला कांदा महात्मा फुले भाजी मंडईत ७ ते १० रुपये प्रतिकिलाे दराने मिळत आहे. मात्र, ...

लातूर : प्रत्येकाच्या किचनमध्ये असलेला कांदा महात्मा फुले भाजी मंडईत ७ ते १० रुपये प्रतिकिलाे दराने मिळत आहे. मात्र, घरासमाेर आलेल्या भाजीपाला विक्रेत्यांकडून हाच कांदा २० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे व्यापारी, विक्रेत्यांकडून ग्राहकांची जवळपास दुप्पट लूट हाेत असल्याचे समाेर आले आहे.

कांद्याचे भाव कधी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतात तर कधी आवाक्याबाहेर जातात. तीन महिन्यांपूर्वी हाच कांदा १०० रुपयांच्या घरात गेला हाेता. मात्र, कांद्याची आवक वाढली आणि पुन्हा भाव घसरले. महात्मा फुले भाजी मंडईत कांदा १० रुपये किलाे दराने मिळत आहे. मात्र, ताेच कांदा भाजीपाला विक्रेते २० ते ३० रुपये दराने विकत आहेत. आठवडा बाजारात कांद्याचे दर २० रुपयांच्या घरात आहेत. यातून व्यापाऱ्यांची नफेखाेरी वाढत असली तरी सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. यावर काेणाचे नियंत्रण आहे, असा प्रश्न त्रस्त नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

महात्मा फुले भाजी मंडईत कांदा १० तर रयतू बाजारात १५ रुपये किलाे

लातुरातील महात्मा फुले भाजी मंडई आणि इतर भागात कांद्याचे दर वेगवेगळे आहेत. रयतू बाजारात दरदिवशी खेड्या-पाड्यातून माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेते. येथे हाच कांदा १५ ते २० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे. गाेलाईत हाच कांदा २० ते २५ रुपयांच्या घरात आहे.

अर्धा-पाव किलाेसाठी हाेलसेल बाजारात जाणे नाही परवडत ।

कांदा हा दरराेजच्या स्वयंपाकात वापरला जाताे. भाव कमी असो अथवा अधिक ताे खरेदी करावाच लागताे. दारासमाेर येणाऱ्या नियमित विक्रेत्यांकडून खरेदी करावा लागताे. - अनिता लातूरकर

सध्या काेराेनाचा काळ आहे. त्यामुळे दारावर आलेल्या विक्रेत्यांकडूनच भाजीपाला घेतला जात आहे. भाजी मंडईत भाव कमी असला तरी तेथे जाणे परवडत नाही. दरराेज पाव-अर्धा किलाे भाजीपाला लागताे. त्यासाठी भावाचा विचार करत नाही.

- सुनीता शिरुरकर

मेहनत शेतकऱ्यांची... तिप्पट नफा मात्र व्यापाऱ्यांची हाती...

लातूर जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची माेठी संख्या आहे. हा भाजीपाला नागपूर, हैदराबाद, पुणे, लातूरच्या मंडईत जाताे. मात्र, मंडईत हाेणाऱ्या बीटद्वारे भाव ठरवले जातात.

व्यापारी शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा खरेदी करतात आणि ताे किरकाेळ विक्रेत्यांकडे साेपवतात. या प्रक्रियेत व्यापारी दुप्पट ते तिप्पट नफा कमवतात.

शेतकऱ्यांकडून व्यापारी आणि त्यांच्याकडून किरकाेळ विक्रेते आणि ग्राहक अशी ही साखळी आहे. किरकाेळ व्यापारी दारावर भाजीपाला विक्री करतात, मात्र तीही दुप्पट भावात.

एवढा फरक कसा...

भाजीपाल्याचे दर हे हंगामानुसार ठरतात. त्याचवेळी बाजारातील टंचाई लक्षात घेत भाव वाढवले जातात. आवक वाढली की भाव घसरतात. कांद्याचेही असेच आहे. आवक घटली की मग कांदा सामान्यांना रडवताे.

- उत्तम गायकवाड

हातगाड्यांवर भाजीपाला हा दाराेदार फिरुन विकावा लागताे. त्यातच भाजी मंडईतील घाऊक भावात भाजीपाला विकता येत नाही. दारावर पाव, अर्धा आणि किलाेचा भाव ठरताे. मग या भावात फरक पडताे. घाऊकमध्ये हाच भाव निम्म्यावर येताे.

- संजय उमरगेकर