शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

जळकोट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन ...

जळकोट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी केले.

शहरातील भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष राम एकलारे, बालाजी तिडके, बालाजी केंद्रे, शिवाजी डुकरे, बालाजी मालुसरे, रत्नाकर गुट्टे, बालाजी सिंदगीकर, भाऊराव कांबळे, जगन्नाथ मैलारी, दत्ता वंजे, नीलेश गडकर, अहमदपूरचे तालुकाध्यक्ष दत्ता गोरे, ॲड. सुधाकर जगताप, रामकिसन पवार, दयानंद रेड्डी, अजित गुट्टे, रमेश चोले, बाबुराव गुट्टे, अरुण केंद्रे, उत्तमराव जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार केंद्रे म्हणाले, भाजप पक्षवाढीसाठी तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे. आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आवश्यक आहे. तहसीलकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असून, जिल्हा परिषदेमार्फत त्याची दुरूस्ती करण्यासाठी मी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.