शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

आंब्याची वृक्षे माेहराने बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST

लातूर- नांदेड महामार्गाची दुरवस्था लातूर : जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेल्या लातूर ते नांदेड या महामार्गाची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ...

लातूर- नांदेड महामार्गाची दुरवस्था

लातूर : जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेल्या लातूर ते नांदेड या महामार्गाची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील प्रवासाला दुप्पट वेळ लागत आहे. काही ठिकाणी खड्डे भरणे, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, ते संथगतीने सुरू असल्याचा आराेप त्रस्त नागरिक, वाहनधारकांतून केला जात आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

वाढवणा परिसरात रबीचा पेरा वाढला

वाढवणा बु. : उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. सुकणी, हाळी-हंडरगुळी, किनी यल्लादेवी, एकुर्का राेड, मन्ना उमरगा, खेर्डा, डाेंगरशेळकी, केसगीरवाडी, बेळसांगवी, डांगेवाडी, डाऊळ, हिप्परगा, कल्लूर, आडाेळवाडी, अनुपवाडी, इस्मालपूर परिसातील प्रकल्पात जलसाठा माेठ्या प्रमाणावर झाला आहे. परिणामी, यंदा रबीचा पेरा माेठ्या प्रमाणावर वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, रबीच्या पिकावर राेगाचा प्रार्दुभाव कायम आहे.

डांगेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

वाढवणा बु. : उदगीर तालुक्यातील डांगेवाडी ते वाढवणा या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपसाून दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला आहे. परिणामी, वाहनधारक, ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गत अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, याकडे लाेकप्रतिनिधी, संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप, त्रस्त ग्रामस्थ, वाहनधारकांतून हाेत आहे. डांगेवाडी ग्रामस्थांसाठी हा एकमेव मार्ग आहे.

ग्रामीण भागातील लघु उद्याेग पूर्वपदावर

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लघु उद्याेगातील उलाढाल मंदावली हाेती. आता टप्प्या-टप्प्याने हे उद्याेग पूर्वपदावर आली असून, उलाढालही वाढत आहे. परिणामी, सामान्यांना यातून राेजगार मिळत आहे. मात्र, घेतलेले कर्ज कसे फेडायचे हीच चिंता छाेट्या-छाेट्या व्यावसायिकांना सतावत आहे. काहींनी बचतगट, बँकाकडून व्यवसायासाठी भांडवल म्हणून कर्ज घेतले आहे. सदरचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी आता जाेर धरू लागली आहे.