शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

चर्मकार महामंडळाकडे लाभार्थ्यांची पाठ !

By admin | Updated: August 21, 2014 01:22 IST

सितम सोनवणे , लातूर संत रोहिदास व चर्मकार विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या लाभाचे प्रमाण अल्प असल्याने तसेच महामंडळ व बँका यांच्याकडे खेटे मारुनही लाभ पदरी पडत नाही़

सितम सोनवणे , लातूरसंत रोहिदास व चर्मकार विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या लाभाचे प्रमाण अल्प असल्याने तसेच महामंडळ व बँका यांच्याकडे खेटे मारुनही लाभ पदरी पडत नाही़ केंद्रीय व राज्याच्या निधीची अनियमितता असल्याने प्रस्ताव सादर करुनही एक ते दोन वर्ष लाभ मिळत नसल्याने, प्रस्ताव येण्याचे प्रमाण नगण्य असल्याने लाभार्थ्यांनी महामंडळाकडे पाठ फिरवली आहे़अनुसूचित जातीतील चर्मकार समाज व त्यांच्या पोटजातीतील चांभार, ढोर, होलार, मोची आदी समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संत रोहिदास महामंडळाची स्थापना करण्यात आली असली, तरी महामंडळाकडून लोकांचा भ्रमनिरासच झाला आहे. या महामंडळाच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या काही व राज्य शासनाच्या काही योजना राबवण्यात येत आहेत़ केंद्र शासनाचा व राज्याचा निधी अनियमित मिळत असल्याने लाभार्थ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत मिळत नाही़ ह्या लाभाचा फायदा मिळवण्यासाठी तब्बल एक ते दोन वर्ष वाट पहात बसावे लागते. त्यानंतर तो लाभ पदरी पडतो़ हातावर पोट असणाऱ्या लाभार्थ्यांना रोजच्या कमाईवर रोजीरोटी असल्याने महामंडळ, बँक यांच्या चकरा मारणे परवडत नसल्याने कर्ज, आर्थिक मदतच नको, असा पावित्रा लाभार्थी घेत आहेत़ त्यामळे मागील वर्षी महामंडळाकडे अनुदान योजनेसाठी १० प्रस्ताव आले़ त्यातील ६ बँकेने मंजूर करुन वाटपही केले तर ४ अद्यापही बँकेकडेच आहेत़ २०१२-१३ मध्ये १४ प्रस्ताव महामंडळाला प्राप्त झाले पण त्यातील ३ प्रकरणाना मंजुरी व वाटप करण्यात आले़ हे ३ प्रकरणाचे वाटप निधी अभावी रखडले होते़ तर ११ प्रकरणे बँकेकडे प्रलंबित आहेत़ चालू वर्षासाठी एकही प्रस्ताव आला नाही़बीज भांडवल योजनेसाठी मागील वर्षासाठी ९ प्रस्ताव आले. ६ मंजूर करुन वाटप करण्यात आले़ ३ प्रकरणे बँकेकडे प्रलंबित आहेत़ यामध्ये महामंडळाने २ लाख ६ हजाराची तर बँकेने ८ लाख १४ हजाराचे कर्ज दिले आहे़ चालू वर्षासाठी दोन प्रस्ताव आले आहेत़ महिला समृध्दी योजनेअतंर्गत ६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत़ ५ प्रस्ताव मंजूर करुन १ लाख २५ हजार रुपयाचे वाटप करण्यात आले़ १ प्रकरण बँकेकडे प्रलंबित आहे़ महिला किसान योजनेअंतर्गत मागील वर्षासाठी २ व त्या अगोदरचे प्रलंबित प्रकरण १ असे ३ प्रस्तावास मंजुरी देवून दीड लाखाचे वाटप करण्यात आले़ शैक्षणिक कर्ज योजनेत ३ प्रस्ताव प्राप्त , मंजुरी देवून २ लाख ९६ हजाराचे वाटप करण्यात आले़ वरील सर्व योजनेसाठी चालू वर्षात प्रस्तावच आले नाहीत़ या सर्व योजना केंद्राच्या निधीवर राबवल्या जातात़ पण कोटीची थकबाकी असल्याने ती वसुली ही ९़६५ इतकी असल्याने वसूलीचे टार्गेट देऊनही वसुली होत नाही, असे जिल्हा व्यवस्थापक एस़ एस़ कसबे यांनी सांगीतले़