शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शेवटचा अर्धा तास क्वाॅरंटाइन नागरिकांच्या मतदानासाठी प्रशासनाने ठेवला राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST

प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य निरीक्षक म्हणून आरोग्य विभागाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर निवडणुकीच्या साहित्यासह ...

प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य निरीक्षक म्हणून आरोग्य विभागाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर निवडणुकीच्या साहित्यासह मास्क, सॅनिटायझरचे कीट देण्यात आले आहे. मतदानासाठी आलेल्या प्रत्येक मतदाराची थर्मल गनद्वारे तपासणीही होणार आहे. क्वाॅरंटाइन असलेल्या मतदारांना मतदान करता यावे, यासाठी शेवटच्या तासात त्यांना वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ आहे. ५.०० वाजेनंतर क्वाॅरंटाइन मतदार मतदान करतील.

मतदानाच्या रांगा संपल्यानंतर अर्धा तास

१५ जानेवारी रोजी १ हजार ४५९ मतदान केंद्रांवर ३८३ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ७.३० ते ५.०० वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर क्वाॅरंटाइन असलेल्या नागरिकांना मतदान करण्यासाठी वेळ दिला आहे. यावेळी मतदानासाठी रांगा लागत नाहीत. शिवाय, मतदारांनी ४.३० वाजेच्या आत मतदान करावे. जेणेकरून क्वाॅरंटाइन असलेल्या नागरिकांना मतदान करण्यास अडचणी येणार नाहीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्वाॅरंटाइन नागरिक तसेच मतदान केंद्रावर कोरोना संशयित मतदार आढळल्यास त्यांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करण्यास वेळ दिला जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य निरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच मतदानासाठी सोडले जाईल. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

- गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन