शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

रोगांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

किल्लारी : खरिपातील सोयाबीन, मूग, तुरीवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विज्ञान केंद्र, लातूर आणि रावसाहेब पाटील ...

किल्लारी : खरिपातील सोयाबीन, मूग, तुरीवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विज्ञान केंद्र, लातूर आणि रावसाहेब पाटील ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्यावतीने मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बेद्रे, देशमुख, मताई, कृषी सहाय्यक काळे उपस्थित होते. वातावरणात सतत होणारा बदल तसेच सध्या सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास तो रोखण्याविषयीची माहिती देण्यात आली.

यावेळी चेअरमन दीपक पाटील, बाळासाहेब घोडके यांनी पिकावरील कीड व रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांच्यावतीने अडचणी मांडल्या. कृषी विज्ञान केंद्राच्या पथकाने प्रत्यक्ष बालाजी माळी यांचा प्रक्षेत्रावर जाऊन सोयाबीन व मूग पिकावरील किडींचा प्रादुर्भाव दाखवून नियंत्रणासाठीचे उपाय सांगितले. यावेळी महेंद्र जिडगे, शिवराज गावकरे, हंसराज बिराजदार, सतीश बनसोडे, रतन माने, किशोर भोसले, प्रशांत रणदिवे, सोमनाथ बाळापुरे, वसंत बिराजदार, सिद्धेश्वर बिराजदार, नाना भोसले, नीळकंठ सावळगे, युवराज भोसले, विवेक पाटील, दयानंद भोसले, रणजित पाटील, प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.