शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

रोगांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

किल्लारी : खरिपातील सोयाबीन, मूग, तुरीवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विज्ञान केंद्र, लातूर आणि रावसाहेब पाटील ...

किल्लारी : खरिपातील सोयाबीन, मूग, तुरीवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विज्ञान केंद्र, लातूर आणि रावसाहेब पाटील ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्यावतीने मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बेद्रे, देशमुख, मताई, कृषी सहाय्यक काळे उपस्थित होते. वातावरणात सतत होणारा बदल तसेच सध्या सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास तो रोखण्याविषयीची माहिती देण्यात आली.

यावेळी चेअरमन दीपक पाटील, बाळासाहेब घोडके यांनी पिकावरील कीड व रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांच्यावतीने अडचणी मांडल्या. कृषी विज्ञान केंद्राच्या पथकाने प्रत्यक्ष बालाजी माळी यांचा प्रक्षेत्रावर जाऊन सोयाबीन व मूग पिकावरील किडींचा प्रादुर्भाव दाखवून नियंत्रणासाठीचे उपाय सांगितले. यावेळी महेंद्र जिडगे, शिवराज गावकरे, हंसराज बिराजदार, सतीश बनसोडे, रतन माने, किशोर भोसले, प्रशांत रणदिवे, सोमनाथ बाळापुरे, वसंत बिराजदार, सिद्धेश्वर बिराजदार, नाना भोसले, नीळकंठ सावळगे, युवराज भोसले, विवेक पाटील, दयानंद भोसले, रणजित पाटील, प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.