शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

अखेर तोंडचिर-तांडा रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

तालुक्यातील तोंडचिर-तांडा येथे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे तांड्यावरील नागरिकांना त्रास होत होता. त्यासाठी त्यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी करीत निवेदने ...

तालुक्यातील तोंडचिर-तांडा येथे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे तांड्यावरील नागरिकांना त्रास होत होता. त्यासाठी त्यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी करीत निवेदने दिली होती. प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम मंजूर होऊन सुरू झाले, परंतु काही नागरिकांनी रस्त्याचे काम अडविले होते. परिणामी, तांड्यावरील नागरिकांनी राज्यमंत्री संजय बनसोडे व प्रशासनाकडे रस्त्याचे काम पूर्ण करून, रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रशासनास तत्काळ रस्ता खुला करून देण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी जागेवर जाऊन तांड्यावरील नागरिक व ज्यांनी रस्ता अडविला होता, त्यांच्यात यशस्वी मध्यस्थी करून, काही वर्षांपासून चालू असलेला वाद संपुष्टात आणला. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले. यावेळी सरपंच वसंत जाधव, प्रकाश राठोड, मदनकुमार पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता मुकदम, मंडळाधिकारी गणेश हिवरे, तलाठी अमोल रामशेट्टी यांच्यासह तोंडचिर व तांड्यावरील नागरिक उपस्थित होते.