शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतशिवारातील पाणी वस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

नागरसोगा येथील वाघोली रस्ता वादात असून तो सोडविण्यासाठी ५ ते ६ वेळा चर्चा झाली आणि रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात आला. ...

नागरसोगा येथील वाघोली रस्ता वादात असून तो सोडविण्यासाठी ५ ते ६ वेळा चर्चा झाली आणि रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात आला. परंतु, पावसाळ्यात वाहून येणाऱ्या पाण्याचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि गावातील नागरिकांनी तहसीलदार, आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे निवेदन देऊन रस्त्याचे पाणी नैसर्गिक प्रवाहाप्रमाणे सोडण्यासाठी विनंती केली होती. सध्या या रस्त्याचे काम लोकसहभागातून होत आहे. रस्त्याच्या एका बाजूने नाली खोदल्याने सोमवारी झालेल्या पावसाचे सर्व पाणी वस्तीत आले आणि नागरिकांची तारांबळ उडाली. नैसर्गिक पाणी प्रवाह वाघोली रस्त्यात सोडल्यामुळे हे पाणी वस्ती व बाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांत जात आहे.

वाघोली रस्त्यावर दावतपूर व नागरसोगा शेत शिवारातील पावसाचे येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेत शिवारातील पाण्याची नैसर्गिक अथवा वहीवाटीने वाट काढावी, अशी मागणी होत आहे.

माझ्या शेतात वाघोली रस्त्याचे पाणी आले. त्यामुळे माझे आणि शेजारील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने जेथून नैसर्गिक प्रवाह होता त्यानुसार पाणी काढून द्यावे, अशी मागणी होत आहे.