शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST

दीड वर्षांपासून कोरोनासंदर्भात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक व दुकानदारांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. परिणामी, ते ...

दीड वर्षांपासून कोरोनासंदर्भात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक व दुकानदारांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. परिणामी, ते आर्थिक संकटात सापडले आहेत. निर्बंधांची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीवर अवलंबून असणाऱ्या अर्थचक्राला गती देण्याची गरज आहे. रेणापूर, मुरुड यासारख्या शहरात तसेच छोट्या गावात व्यवसाय, उद्योग सुरू झाले तर दिलासा मिळणार आहे.

त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करावेत. सर्व दुकाने, हॉटेल्स, भाजीपाला विक्रीची दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. निर्बंधांच्या नावाखाली पोलिसांकडून व्यावसायिकांना दमदाटी केली जात आहे. ती थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी लातूर तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर, कपिल चितपल्ले, ॲड. निटुरे आदी उपस्थित होते.