शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

१७ गावांतील शेतकऱ्यांसाठी सव्वासात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST

शिरूर अनंतपाळ तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामावर पावसाचे पाणी ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामावर पावसाचे पाणी फेरले. तालुक्यातील २२ हजार ३७५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी दहा हजारांची मदत जाहीर केली होती.

पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ३२ गावांतील ११ हजार ९३२ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. परंतु, उर्वरित १७ गावांतील १० हजार ५५७ शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे अनुदानाचा लाभ देण्यात यावा, अशी सातत्याने मागणी होत होती. या शेतकऱ्यांचे अनुदानाकडे डोळे लागले होते.

अनुदानाचा या गावांना लाभ...

पहिल्या टप्प्यात ३२ गावांना ७ कोटी ४८ लाख ६९ हजार ५२९ रुपये मंजूर झाले होते. परंतु, १७ गावांतील शेतकरी प्रतीक्षेत होते. यामध्ये भिंगोली, येरोळ, रापका, लक्कड जवळगा, वांजरखेडा, शिवपूर, शेंद, सागंवी घुग्गी, सावरगाव,

सरफराजपूर, सुमठाणा, हालकी, उजेड, हिप्पळगाव, होनमाळ, साकोळ, शिरूर अनंतपाळ या गावांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान जिल्हा बँकेच्या विविध शाखांद्वारे आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अतुल जटाळे, लेखाधिकारी नितीन बनसोडे यांनी सांगितले.