शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

काळेवाडीच्या नागरिकांना पाण्यात कसरत करीत शोधावी लागतेय वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

रेणापूर नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. १चा भाग असलेल्या काळेवाडीची लोकसंख्या १२०० आहे. गावात जिल्हा परिषद शाळेसह चार रस्ते आहेत. ...

रेणापूर नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. १चा भाग असलेल्या काळेवाडीची लोकसंख्या १२०० आहे. गावात जिल्हा परिषद शाळेसह चार रस्ते आहेत. मात्र, गावात नागरी सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाल्या, पक्के रस्ते नाहीत. पाऊस झाला की, गावातील रस्त्यावर पाणी साचते. पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी सुविधा नसल्यामुळे ते रस्त्यावरच जमा होऊन तुंबत आहे.

सोमवारपासून शहरासह तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे काळेवाडीतील चारही रस्त्यांवर पाणी साचले आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना कार्यान्वित नाही. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हातपंप आहे. त्या हातपंपाचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. सततच्या पावसामुळे गावातील सर्व रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच कुंभार गल्ली, रेणापूर- काळेवाडी- टाकळगाव रस्ता, मुख्य चौकात पाणी तुंबले आहे. या पाण्यातून नागरिकांना रस्ता शोधावा लागत आहे. नागरी सुविधांसाठी ग्रामस्थांनी वारंवार नगरपंचायत, तहसील कार्यालयासह लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु, अद्याप प्रश्न संपुष्टात आला नाही. नगरपंचायतीने तत्काळ याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी काळेवाडीतील प्रदीप काळे, उमाकांत येनतफळे, दीपक काळे, गोविंद काळे, प्रमोद गायकवाड, मोरेश्वर मोरे, विजयकुमार येनतफळे, अभिलाष काळे, शरद मोरे, लक्ष्मण काळे, श्रीमंत काळे, बापू देवळकर, राजकुमार नरवटे, भागवत वडजकर, भरत काळे आदींनी केली आहे.