शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मंगरुळ, मरसांगवी येथील तिरु नदीवर बॅरेजेस उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST

जळकाेट तालुक्यातील मंगरुळ, मरसांगवी येथे मंजूर झालेल्या काेल्हापूरी बंधाऱ्याएवजी आता बॅरेजची उभारणी करावी, मरसांगवी येथील तिरु नदीवर दाेन ...

जळकाेट तालुक्यातील मंगरुळ, मरसांगवी येथे मंजूर झालेल्या काेल्हापूरी बंधाऱ्याएवजी आता बॅरेजची उभारणी करावी, मरसांगवी येथील तिरु नदीवर दाेन बंधाऱ्यांचे काम रखडले आहे. ते तातडीने मंगरुळ आणि मरसांगवी येथे मंजूर करुन कामाला गती द्यावी, अशीही मागणी दाऊद बिरादार यांनी निवेदनाद्वारे राज्यमंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यापूर्वी तिरु नदीवरील बॅरेजेसमध्ये या दोन्ही गावांचा समावेश होता. मात्र अचानकपणे दोन्ही गावचे बंधारे यातून वगळण्यात आले आहेत. या दोन्ही गावातून तिरु नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. या दोन्ही गावांना बॅरेजेस मंजूर केले तर शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. यातून सिंचन क्षेत्र वाढेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्याचबराेबर नदी काठावरील गावांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येइल. हजाराे हेक्टरवरील शेतजमीनही सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने शेतकरी आणि गावांचा विचार करत बेळसांगवी, मरसांगवी येथे बॅरेजेस मंजूर करावे, अशी मागणी मंगरूळ आणि मरसांगवी येथील सरपंचासह शेतकऱ्यांनी केली आहे.