शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर आता तुरीवर करपा राेगाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST

अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रामणावर नुकसान झाले. खडकाळ आणि साधारण जमिनीवरील अलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी जाेपासना केली हाेती. ...

अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रामणावर नुकसान झाले. खडकाळ आणि साधारण जमिनीवरील अलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी जाेपासना केली हाेती. पाण्यामुळे सदरचे पिक बहरले हाेते. मात्र, बहरात आलेल्या तुरीवर करपा राेगाने हल्ला चढवाला. यात हे पीक पूर्णत: नाहीसे झाले आहे. तुरीचा खराटाच झाला आहे. हाता-ताेंडाशी आलेला घासच या करपा राेगाने हिरावून घेतला आहे. देवणी तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकरी या संकटासमाेर आता हतबल झाला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेत तातडीने पंचनामे करुन मदत करण्याची गरज आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. रब्बी पिकांचाही भरवसा नाही. अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे पूर्णता नाहीसे झाले आहे. आता रबीवरच शेतकऱ्यांची मदार हाेती, तेही संकटात सापडले आहे.

निवेदनावर राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील, उपाध्यक्ष सारंगपाणी पाटील, बालाजीराव बिरादार, अर्जुन ढगे, सतीश बिरादार यांची नावे आहेत.

अनुदानापासून शेतकरी वंचित...

देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. यामध्ये तूर पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने सदर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांसह राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.