शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ऑफलाइन खत विक्री झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST

जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना या अनुषंगाने निर्देश देण्यात आले आहेत. ६ लाख ४० हजार हेक्टर उसासह खरीप पिकांचा पेरा होतो. ...

जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना या अनुषंगाने निर्देश देण्यात आले आहेत. ६ लाख ४० हजार हेक्टर उसासह खरीप पिकांचा पेरा होतो. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा साधारणत: ४ लाख २० हजार हेक्टरवर होतो. सन २०२१ मधील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागामार्फत आतापासूनच करण्यात येत आहे. खताची टंचाई निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. या वर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या प्रकारातील खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने जवळपास १ लाख ५८ हजार मे. टन खताची मागणी नोंदविली आहे.

या वर्षी ९६.८०० मे. टन मंजूर खतसाठा व गतवर्षीचा ४५ हजार मे. टन शिल्लक खतसाठा असा खरीप हंगामात जवळपास १ लाख ४५ हजार मे. टन खतसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खतसाठा किमतीसंदर्भात फलक लावण्याचे निर्देश आहेत. खत खरेदीसाठी आधारकार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

खताबाबत शेतकऱ्यांना तक्रार, अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच चौकशी केली जाईल, असे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.