शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाइन खत विक्री झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST

जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना या अनुषंगाने निर्देश देण्यात आले आहेत. ६ लाख ४० हजार हेक्टर उसासह खरीप पिकांचा पेरा होतो. ...

जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना या अनुषंगाने निर्देश देण्यात आले आहेत. ६ लाख ४० हजार हेक्टर उसासह खरीप पिकांचा पेरा होतो. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा साधारणत: ४ लाख २० हजार हेक्टरवर होतो. सन २०२१ मधील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागामार्फत आतापासूनच करण्यात येत आहे. खताची टंचाई निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. या वर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या प्रकारातील खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने जवळपास १ लाख ५८ हजार मे. टन खताची मागणी नोंदविली आहे.

या वर्षी ९६.८०० मे. टन मंजूर खतसाठा व गतवर्षीचा ४५ हजार मे. टन शिल्लक खतसाठा असा खरीप हंगामात जवळपास १ लाख ४५ हजार मे. टन खतसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खतसाठा किमतीसंदर्भात फलक लावण्याचे निर्देश आहेत. खत खरेदीसाठी आधारकार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

खताबाबत शेतकऱ्यांना तक्रार, अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच चौकशी केली जाईल, असे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.