शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

उदगीरच्या बाजारात तुरीला ७२०० रुपयांचा उच्चांकी दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST

यंदा तुरीचे पिक प्रांरभी चांगले होते. मात्र, फुल आणि फळधरणीच्या काळात अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक भागातील तुरीचे पीक ...

यंदा तुरीचे पिक प्रांरभी चांगले होते. मात्र, फुल आणि फळधरणीच्या काळात अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक भागातील तुरीचे पीक वाळून गेले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उतारा ५० टक्क्यांपेक्षा कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

२०१४ साली होता उच्चांकी दर...

२०१४ मध्ये तुरीला उच्चांकी दर ४ हजार ५०० रुपयांचा मिळाला होता. गेल्यावर्षी मात्र ५ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा दर तुरीला मिळाला. मागील कांही दिवसांपासून तुरीची आवक वाढत आहे. त्याप्रमाणात दरही वाढत आहेत. त्यातच बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील सोयाबीन विक्री केल्याने आवक कमी होत असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.

मागणी पूर्ण करण्यासाठी वाढीव दराने खरेदी...

यंदा व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्‍ध नाही. नाफेडने खरेदी केलेली काही तूर लॉकडाऊनच्या काळात विकला आहे. काही स्टॉक त्यांच्याकडेच शिल्लक आहे. बाजारपेठेत तुरीची (डाळवर्गीय धान्याचीही) मागणी वाढलेली आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आता वाढीव दराने खरेदी करत आहेत.

शेतमालाच्या दरवाढीची कारणे...

‘नाफेड’कडून तुरीची लॉकडाऊनमध्ये मोठी विक्री व आता विक्री बंद केली आहे. व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्‍ध नाही. बाजारपेठेत तुरीच्या मागणीत वाढ हाेत आहे. तर सध्या बाजारात अत्यल्प आवक सुरु आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने खरेदी

केली जात आहे. तूर न विकलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीचा फायदा होऊ शकतो. हे दर स्थिर राहणार नसून यामध्ये पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.

- सुदर्शन मुंडे, अध्यक्ष, दालमील असोशिएशन, उदगीर