शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

२ लाख शेतकऱ्यांनी विम्यापोटी १ दिवसात भरले २८ लाख

By admin | Updated: July 3, 2014 00:17 IST

किल्लारी : अद्यापही पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़ त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती़

किल्लारी : अद्यापही पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़ त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती़ सोमवारी अवघ्या एक दिवसात २ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी २८ लाख ४७ हजार रूपयाचा विमा एका खाजगी कंपनीकडे भरला आहे़लातूर जिल्हा मध्यवर्ती सह़बँक, किल्लारी शाखेत किल्लारीसह परीसरातील किल्लारीवाडी, वळवट, सिरसळ, कार्ला, कुनठातळ, वाणेवाडी, पारधेवाडी (तळणी इत्यादी गावातील) २ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २८ लाख ४७ हजार विमा भरला आहे़ शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून रात्री उशीरापर्यंत बँक चालू होवून विमा भरून घेतला त्यामुळे शेतकरी आनंदीत होवून त्यांचे अभिनंदन केले़ ३० जून २०१४ शेवट दिवस असल्यामुळे गर्दी होती़राष्ट्रीय पिकविमा कार्यक्रम अंतर्गत एका खाजगी कंपनीमार्फत हवामान आधारीत पिकविमा भरून घेतला जात होता़ मुदत संपल्याने काही शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ घेता आला नाही़ (वार्ताहर)शेतकरी अचंबित़़पाऊस नाही, परंतु, विमा कसा भरून घेतला जात आहे, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत होती़ पीकपेरणीच नाही तर विमा कसा मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे होते़ तेव्हा तलाठी व्ही़आरक़ांबळे म्हणाले, पावसाचा सबंध नाही, पेरणीचा सबंध नाही, हे हवामान अधारीत विमा आहे़ त्यामुळे विमा भरा़ ज्यांना हे कळले त्यांनी भरले़ बाकीचे तसेच राहिले आहेत़ विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी उर्वरित शेतकरी करीत आहेत़ अनेक शेतकऱ्यांना हवामान अधारित पीकविम्याची योग्य माहिती मिळली नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे़ त्यामुळे मुदत वाढीची मागणी होत आहे़