शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लातुरात शेवग्याला १६० रुपयांचा दर; खाद्यतेल महागल्याने सामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST

लातूर शहरातील रयतू बाजार, महात्मा फुले भाजीमंडई आणि इतर ठिकाणी भाजीपाल्यांची विक्री होते. रविवारी हिरवी मिरची प्रतिकिलो ३० रुपये, ...

लातूर शहरातील रयतू बाजार, महात्मा फुले भाजीमंडई आणि इतर ठिकाणी भाजीपाल्यांची विक्री होते. रविवारी हिरवी मिरची प्रतिकिलो ३० रुपये, फुलकोबी २० रुपये, पत्ताकोबी ७, मेथी जुडी ७ रुपये, पालक जुडी ७, शेपू ५, चुका ८, चंदन बटवा ५, करडई ५ रुपये जुडी, कांदा जुडी १०, कोथिंबीर २० रुपये किलो, वांगी ५० रुपये किलो, भेंडी ५०, काकडी २५, दोडका ४०, भोपळा ३०, गवार ५०, बटाटा २०, सिमला मिरची २०, कांदे ४० रुपये किलो, लसूण १०० रुपये किलो, अद्रक ४० रुपये किलो, वटाणा ३० रुपये, वरणा ५०, चवळी शेंगा ५० रुपये किलो, तर शेवगा १६० रुपये किलोने विकला जात आहे.

भाजीपाल्यात शेवगा, वांगी, भेंडी, लसूण, चवळी, वरणाने भाव खाल्ला आहे. कांद्याचे प्रतिकिलोचे दर ४० रुपयांच्या घरात आहेत.

किराणा मालामध्ये पुन्हा खाद्यतेलाचे भाव वधारले आहेत. त्यापाठोपाठ लागणाऱ्या दैनंदिन डाळीही महागल्या आहेत. खाद्यतेल प्रतिकिलो १३० रुपये, हरभरा डाळ ७० रुपये, मूग डाळ ११०, मसूर डाळ ८०, तूर डाळ १२०, उडीद डाळ १३०, शेंगदाणा ९० रुपये, पोहे ४० रुपये, रवा ३०, दाळवं ८०, खोबरे १७० रुपये किलो मिळत आहे.

या आठवड्यात भाजीपाला महागला आहे. मेथी, पालक, शेपू, चुका, कांदा जुडी, कोथिंबीरचे भाव जेमतेम आहेत. मात्र, कांद्याचे भाव ४० च्या खाली उतरायला तयार नाहीत. गवार, वांगी, भेंडी, वरणा, चवळीचे प्रतिकिलोचे भाव ५० रुपयांच्या घरात आहेत. अद्रक स्वस्त, तर लसूण महागला आहे.