शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श

By admin | Updated: October 13, 2016 02:07 IST

स्वाधीन क्षत्रिय : ई-जमाबंदीचा प्रयोग यशस्वी करण्याचे आवाहन; विविध समस्या सोडविण्याची ग्वाही

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे काम सर्वच पातळ््यांवर राज्यात आदर्श आहे. जिल्ह्यातील पर्यटन, विमानतळ, आरोग्य विभागांतील रिक्त पदे आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिला तसेच ई-डिस्नीक प्रणाली कोल्हापूर जिल्ह्याने यशस्वी केली असून आता यापुढे जाऊन ई-जमाबंदी प्रयोगही यशस्वी करावा, असे सांगून २६ जानेवारीपर्यंत कोल्हापूर जिल्हा १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावा, यासाठी शुभेच्छा दिल्या.जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शाहू स्मारक हे ‘टुरिस्ट हब’म्हणून विकसित करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)कोल्हापूरचा गौरवकोल्हापूर जिल्ह्याने अनेक योजना सुरू केल्या आणि त्यानंतर राज्यात राबविल्या गेल्या, या भाषेत क्षत्रिय यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव केला. ई-डिस्नीक, तलाठ्यांना लॅपटॉप देण्याचा उपक्रम, स्वच्छता अभियान, आरोग्य विभागाच्या कायापालट योजनेचा त्यांनी उल्लेख केला. जिल्हा परिषदेने तसेच महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. ‘सेफ सिटी’सह अन्य विभागांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचेही कौतुक केले.जुने दस्ताऐवज सांभाळायावेळी क्षत्रिय यांनी रेकॉर्ड रूमची पाहणी करून जुन्या ब्रिटिशकालीन नोंदी अतिशय चोख असून त्या नीट सांभाळा, अशा सूचना दिल्या. जुने कागद हातात घेतले की फाटतात तेव्हा त्याचे नीट स्कॅनिंग करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. प्रांताधिकारी लकी आहेतकोणताही बडेजाव न बाळगता क्षत्रिय यांनी नवी सर्व इमारत फिरून पाहिली. दुसऱ्या मजल्यावरील करवीरचे प्रांत सचिन इथापे यांचे दालन पाहिल्यानंतर त्यांनी कुठे आहेत प्रांत, अशी विचारणा करून तुम्हाला चांगलं आॅफिस मिळालं, तुम्ही लकी आहात, अशी टिप्पणी केली. यावेळी त्यांनी इमारतीच्या दगडापासून कार्यालयातील टेबल-खुर्च्यांबाबतही सूचना केली. आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी त्यांना माहिती दिली. जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे यांच्याकडून क्षत्रिय यांनी जिल्ह्यातील सर्व खनिजांची माहिती घेतली.