शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पाणी पुरवठा आजपासून पूर्ववत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

कोल्हापूर : शिंगणापूर अशुद्ध उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी पुरवठा करणाऱ्या पंपामधील बिघाड दुरुस्त करण्यात अखेर महानगरपालिका पाणी ...

कोल्हापूर : शिंगणापूर अशुद्ध उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी पुरवठा करणाऱ्या पंपामधील बिघाड दुरुस्त करण्यात अखेर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागास यश आले असून आज, शुक्रवारपासून संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा नियमितपणे सुरू होणार आहे.

शिंगणापूर अशुद्ध उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी पुरवठा करणाऱ्या चार पंपापैकी दोन पंप दि.१६ जून रोजी बंद पडले होते. त्यापैकी एक पंप दुसऱ्या दिवशीच म्हणजे दि.१७ जून रोजी दुरुस्त करून सुरू करण्यात आला होता. या तीन पंपाद्वारे पाणी उपसा करूनही शहरातील काही भागातील नागरिकांना अपुरा, कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता तर काही भागात पाणी पुरवठा होत नव्हता.

त्यामुळे दि.१८ जूनपासून पाणी पुरवठा विभागामार्फत एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करुन पुरेशा दाबाने पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. या नियोजना प्रमाणे शहरातील ए, बी आणि ई वॉर्डात एक दिवस आड उपलब्ध होणारे पाणी घेऊन नागरिकांनी सहकार्य केले.

ऐन पावसाळ्यात एक महिन्यात तीन वेळा शहरात यांत्रिक बिघाडामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला होता. तरीही नागरिकांनी संयम राखत प्रशासनास सहकार्य केले.