शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

शहरातील नागरिक लसीसाठी गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST

आरोग्य केंद्रावर टोकन मिळालेल्या व्यक्ती, नंबर जाईल या भीतीने दिवसभर केंद्रावर उपाशीपोटी बसून राहिल्याने, त्याचा परिणाम वयोवृध्दांच्या आरोग्यावर होत ...

आरोग्य केंद्रावर टोकन मिळालेल्या व्यक्ती, नंबर जाईल या भीतीने दिवसभर केंद्रावर उपाशीपोटी बसून राहिल्याने, त्याचा परिणाम वयोवृध्दांच्या आरोग्यावर होत आहे. लसीसाठी खुली नोंदणी असल्याने कोणीही कुठेही जाऊन लसीकरण करू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागात लसीसाठी गर्दी दिसत आहे. एकीकडे कोरोना वाढत आहे, तर दुसरीकडे लसीचा तुठवडा आहे. तसेच आलेली लस वाटपात सुध्दा भेदभाव असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पहिल्या टप्प्यात लस दिलेल्यांना ३५ दिवसांत दुसरा डोस देणे गरजेचे आहे; परंतु लसीच्या तुटवड्यामुळे त्यात वाढ होऊन तो कालावधी दीड महिन्याचा करण्यात आला. त्यानंतर केंद्राला मिळणाऱ्या मोजक्या लसींमुळे दुसऱ्या लसीचा कालावधी संपलेले लोक वाट पाहत आहेत. तसेच प्रमाणपत्राच्या कारणावरून अनेकवेळा केंद्रावर गोंधळ होत आहे.