शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर बागेचा कायापालट करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नगरपालिकेने उत्पन्न वाढीच्यादृष्टीने खाद्यपदार्थ विक्रीचे गाळे बांधताना त्याठिकाणी आवश्यक त्या सोयी उपलब्ध केल्या नाहीत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : नगरपालिकेने उत्पन्न वाढीच्यादृष्टीने खाद्यपदार्थ विक्रीचे गाळे बांधताना त्याठिकाणी आवश्यक त्या सोयी उपलब्ध केल्या नाहीत. त्यामुळे शहरातील सुंदर बाग ही कचरा कोंडावळी बनत चालली आहे. जहागीरदार घोरपडे-सरकार यांनी ज्या उद्देशाने बागेची निर्मिती केली, ते स्वप्न अबाधित राखण्यासाठी नगरपालिकेने वेळीच पावले उचलून या बागेचा कायापालट करावा, अशा मागणीचे निवेदन सुंदर बाग बचाव समितीने नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिले.

निवेदनात, काही वर्षांपूर्वी पालिकेने या बागेच्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचे गाळे काढून उत्पन्नवाढीचे स्रोत अमलात आणले; परंतु गाळे बांधताना आवश्यक सोयी उपलब्ध करून न दिल्याने ही बाग कचरा कोंडाळा बनू लागली आहे. तरी याकडे लक्ष देऊन नावारूपाप्रमाणे सुंदर बागेची निर्मिती करावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सुभाष मालपाणी, तारानाथ मट्टीकल्ली, रविराज बुगड, आदींचा समावेश होता.