शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

गारगोटी-पाटगाव रस्त्यावर वाहतूक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

गारगोटी-पाटगाव महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने हा रस्ता दळण-वळणासाठी धोकादायक झाला आहे. शहरातील स्थानिक पुढाऱ्यांनी कामात अनेक वेळा ...

गारगोटी-पाटगाव महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने हा रस्ता दळण-वळणासाठी धोकादायक झाला आहे. शहरातील स्थानिक पुढाऱ्यांनी कामात अनेक वेळा अडथळा निर्माण केल्याने ही अवस्था झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावर आता प्रवाशांची गर्दी होत आहे. शहरातील मुख्य पाईपलाईनचे काम गेली १५ दिवस सुरू होते. यामुळे नागरिकांना पिण्याची पाण्याची समस्या निर्माण झाली होती. या मार्गावरून जनावरांना वैरण आणणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्या शेतकरी लोकांना याचा त्रास होत आहे. हा रस्ता एक बाजूला सिमेंटचा पूर्ण झाला आहे, तर दुसरी बाजू अपूर्ण असल्याने रस्त्यावर वाहन चालवताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्त्याचे काम संबंधित विभागाने लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला राजी करावे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.