शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

उजळाईदेवी मंदिराचा पर्यटन विकास गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST

उचगाव : निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील उजळाईदेवी (उज्ज्वल अंबा) मंदिराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे गरजेचे बनले ...

उचगाव : निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील उजळाईदेवी (उज्ज्वल अंबा) मंदिराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे गरजेचे बनले आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी निसर्गाचे वरदान लाभलेल्या या मंदिराचा विकास केल्यास भक्तीबरोबरच पर्यटनदृष्ट्याही हा भाग विकसित होण्यास मदत होणार आहे. उजळाईवाडीच्या उदासी बुवाच्या माळावर नवदुर्गापैकी उजळाईदेवीचे (उज्ज्वल अंबा) चे मंदिर आहे. आजूबाजूला दगडी शिळा आहेत. उज्ज्वल अंबा देवीची मूर्ती नक्षीदार आणि सुबक अशीच खुलून दिसणारी आहे. त्यामुळे येथे अनेक भाविकांची ये-जा असते. मंदिराशेजारीच झऱ्याचे खळखळणारं पाणी अन‌् येथील नीरव शांतता सहजपणे कुणालाही भुरळ घालते. पावसाळ्यात येथील धबधबाही पर्यटकांना खुणावत असतो. मात्र, सध्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांचा ओढा वाढत आहे. मात्र, येथे आवश्यक सुविधा नसल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, वाहनतळ, भक्तीनिवास, रस्त्यावर दिवे आणि मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधणे ही कामे करण्याची मागणी होत आहे. या मंदिराचा विकास करण्यासाठी मंदिराला तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा देणे गरजेचे आहे.

चौकट : या परिसरात नीरव शांतता असल्याने रात्रीच्यावेळी येथे पार्ट्या होत आहेत. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन या पार्ट्यांवर पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.