शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पुनर्वसनासाठी जमीन नाही

By admin | Updated: November 17, 2014 00:36 IST

बोरपाडळे ग्रामस्थ : आज धरणग्रस्त जमिनीचा ताबा घेणार

देवाळे : बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील गायरान गट क्र.३३७ मधील साडेसात एकर जमीन चांदोली धरणग्रस्तांना दिली आहे. ती त्यांना कोणत्याही परिस्थितीत देऊ देणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत व ग्रामस्थ बोरपाडळे यांनी अर्जाद्वारे दिला आहे. उद्या, सोमवारी पोलीस बंदोबस्तात धरणग्रस्त या जमिनीचा ताबा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोरपाडळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सर्व ग्रामस्थ व कब्जाला जनआंदोलनाद्वारे कडक विरोध करणार आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, बोरपाडळे येथील बोरपाडळे-कोडोली रस्त्याला लागून असलेली गायरानमधील (गट क्र. ३३७) साडेसात एकर जमीन १९९८ साली कुल्याचीवाडी (ता. शाहूवाडी) येथील चांदोली अभयारण्याग्रस्तांसाठी वाटप करण्यात आली. एकूण ३८ कुटुंबे याठिकाणी सुमारे दोन महिने राहिली. पाण्याची सुविधा, डोंगराळ जागा व इतर सुविधा नसल्याने या लाभार्थ्यांनी ही जागा नाकारली. त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यात आले. यासंदर्भात ग्रामपंचायतीमार्फत संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. त्यासाठी उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी १९ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. परिस्थिती नाजूक बनलेली आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, असा इशाराही देण्यात आला आहे. (वार्ताहर)१९९८ ते आॅगस्ट २०१४ पर्यंत याच ३८ लाभार्थ्यांच्या नावावर सातबारा असणारी हीच जमीन सप्टेंबर २०१४ मध्ये पाच चांदोली धरणग्रस्तांच्या नावावर झाली. ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर व घाईगडबडीत केली असून, ग्रामपंचायत व ग्रामस्थांना या प्रक्रियेत विचारात घ्यायला हवे होते, असे ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यांनी म्हंटले आहे.