शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महापुरावर कायमस्वरुपी उपाय शोधणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

खोची : नदीकाठच्या गावांत लोकांनी लाखो रुपये खर्चून घरे बांधली आहेत. ती घरे सोडण्याची पूर्ण मानसिकता ग्रामस्थांमध्ये दिसत नाही. ...

खोची : नदीकाठच्या गावांत लोकांनी लाखो रुपये खर्चून घरे बांधली आहेत. ती घरे सोडण्याची पूर्ण मानसिकता ग्रामस्थांमध्ये दिसत नाही. निसर्गाच्या विरुद्ध कृती होत असल्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची वेळ येऊ लागली आहे.पुनर्वसन हा काय महापुरावर उपाय नाही; मात्र महापुराची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले.

भेंडवडे, खोची येथील पूरग्रस्तांना जिल्हा परिषद सदस्य डॉ.अशोक माने यांच्या वतीने दिलेल्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अशोक माने म्हणाले,पूरग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आघाडीवर प्रयत्न केले जातील. शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून पुनर्वसनासाठी सहकार्य केले जाईल. भेंडवडे येथील कार्यक्रमात सरपंच काकासोा चव्हाण, उपसरपंच डॉ.संजय देसाई, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, माजी सभापती डॉ.प्रदीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील,प्रदीप देशमुख,महेंद्र शिंदे,सुनील पसाले, सुहास देसाई,सुनील देसाई,विनोद देसाई तर खोची येथे सरपंच जगदीश पाटील,दीपक पाटील,वसंतराव गुरव,अमरसिंह पाटील,महेश पाटील,सयाजी पाटील उपस्थित होते.

फोटो : १८ भेंडवडे कोरे

भेंडवडे येथे पूरग्रस्तांना साहित्य वाटपप्रसंगी आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण पाटील,डॉ.प्रदीप पाटील,अशोक माने,काकासोा चव्हाण,सुनील पसाले,उत्तम पाटील उपस्थित होते.(छाया-आयुब मुल्ला)