शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

महापुरावर कायमस्वरुपी उपाय शोधणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

खोची : नदीकाठच्या गावांत लोकांनी लाखो रुपये खर्चून घरे बांधली आहेत. ती घरे सोडण्याची पूर्ण मानसिकता ग्रामस्थांमध्ये दिसत नाही. ...

खोची : नदीकाठच्या गावांत लोकांनी लाखो रुपये खर्चून घरे बांधली आहेत. ती घरे सोडण्याची पूर्ण मानसिकता ग्रामस्थांमध्ये दिसत नाही. निसर्गाच्या विरुद्ध कृती होत असल्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची वेळ येऊ लागली आहे.पुनर्वसन हा काय महापुरावर उपाय नाही; मात्र महापुराची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केले.

भेंडवडे, खोची येथील पूरग्रस्तांना जिल्हा परिषद सदस्य डॉ.अशोक माने यांच्या वतीने दिलेल्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अशोक माने म्हणाले,पूरग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आघाडीवर प्रयत्न केले जातील. शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून पुनर्वसनासाठी सहकार्य केले जाईल. भेंडवडे येथील कार्यक्रमात सरपंच काकासोा चव्हाण, उपसरपंच डॉ.संजय देसाई, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, माजी सभापती डॉ.प्रदीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील,प्रदीप देशमुख,महेंद्र शिंदे,सुनील पसाले, सुहास देसाई,सुनील देसाई,विनोद देसाई तर खोची येथे सरपंच जगदीश पाटील,दीपक पाटील,वसंतराव गुरव,अमरसिंह पाटील,महेश पाटील,सयाजी पाटील उपस्थित होते.

फोटो : १८ भेंडवडे कोरे

भेंडवडे येथे पूरग्रस्तांना साहित्य वाटपप्रसंगी आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण पाटील,डॉ.प्रदीप पाटील,अशोक माने,काकासोा चव्हाण,सुनील पसाले,उत्तम पाटील उपस्थित होते.(छाया-आयुब मुल्ला)