शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

सुमंत यांनी वैचारिक बहुजनवाद रुजविला

By admin | Updated: April 15, 2015 23:59 IST

अशोक चौसाळकर : भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे झाली शोकसभा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील वैचारिक क्षेत्रात बहुजनवाद रुजविण्याचे काम डॉ. यशवंत सुमंत यांनी केले. त्यांचा बहुजनवाद हा महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांच्या समन्वयातून निर्माण झाला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी बुधवारी येथे केले.पुरोगामी विचारवंत डॉ. यशवंत सुमंत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित शोकसभेत ते बोलत होते. बिंदू चौकातील रेड फ्लॅग बिल्डिंगमधील या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास रणसुभे होते.डॉ. चौसाळकर म्हणाले, डॉ. सुमंत यांनी महाराष्ट्राला महात्मा गांधीजींची ओळख ‘बहुजनवादी गांधी’ म्हणून करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्म समजावून सांगताना त्यांनी जातींवर आधारित संघटना टिकणार नाहीत, हे आंबेडकर यांचे विचार पुराव्याने मांडले. शिवाय त्यांनी गांधीवाद्यांना आंबेडकरवाद, तर डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांना गांधीवाद समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आपण पुढे नेले पाहिजेत, असे ते आवर्जून सांगत होते.प्रा. रणसुभे म्हणाले, राज्यशास्त्रातील स्त्रीवाद, पर्यावरणवाद, जागतिकीकरण हे लोकांना समजावून सांगण्याचा डॉ. सुमंत यांनी प्रयत्न केला. त्यांनी ‘महाराष्ट्रातील जातविषयक विचार’ या ग्रंथात राज्यातील जातीय राजकारणाचे अपुरेपण स्पष्ट केले. महाराष्ट्राला सैद्धान्तिक राजकारणावर विचार करण्याची सवय डॉ. सुमंत यांनी लावली. ते राजघराण्याशी संबंधित व्यक्ती असूनदेखील सामान्य व्यक्तीच्या राजकारणाबद्दल त्यांना आस्था, आदर होता. त्यांच्यासाठी न्याय मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.सभेत मिलिंद यादव, शिवाजी शिंदे, बी. एल. बरगे, दिलीप पवार, सुभाष वाणी यांची भाषणे झाली. ‘भाकप’च्या शहर शाखेचे सचिव अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविकातून डॉ. सुमंत यांची डाव्या विचारांशी असलेली बांधीलकी स्पष्ट केली. जिल्हा सचिव एस. बी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)