शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

गोरंबेत शाॅर्टसर्किटने उसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST

गोरंबे (ता. कागल) येथे महावितरणची तार तुटून लागलेल्या आगीत १२ एकरांतील ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे ...

गोरंबे (ता. कागल) येथे महावितरणची तार तुटून लागलेल्या आगीत १२ एकरांतील ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुळात कालव्याला लवकर पाणी न आल्याने या भागातील ऊस वाळत असून, उन्हाच्या कडाक्यामुळे उसाने जोरात पेट घेतला. यामध्ये धनपाल कांबळे (२५ गुंठे),धनाजी मारुती ढोले (३० गुंठे), विक्रम जाधव साहेब (तीन एकर), दत्तात्रय निवृत्ती दंडवते (३० गुंठे), अमर भाऊसो पाटील (३० गुंठे), पिंटू आप्पासो ढोले (३० गुंठे व ठिंबक), बाबू गणू ढोले (३० गुंठे व ठिंबक), संदीप तुकाराम पाटील ३५ गुंठे व पीव्हीसी पाईपचे नुकसान झाले.

आग आटोक्यात आणण्यासाठी अमर पाटील, दत्तात्रय दंडवते, धनाजी ढोले, संदीप पाटील, हिंदुराव पाटील, पांडुरंग पाटील, राजू जाधव, रघुनाथ हुरे, किरण जाधव, विकास वास्कर, नंदू वास्कर यांनी परिश्रम घेतले.