शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

गोरंबेत शाॅर्टसर्किटने उसाला आग(सुधारित बातमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:21 IST

गोरंबे (ता. कागल) येथे ‘महावितरण’ची तार तुटून लागलेल्या आगीत १२ एकरांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे ...

गोरंबे (ता. कागल) येथे ‘महावितरण’ची तार तुटून लागलेल्या आगीत १२ एकरांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरुणांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुळात कालव्याला लवकर पाणी न आल्याने या भागातील ऊस वाळत असून उन्हाच्या कडाक्यामुळे उसाने जोरात पेट घेतला. त्यामध्ये धनपाल कांबळे (२५ गुंठे),धनाजी मारुती ढोले (३० गुंठे),सर्जेराव जाधव (३ एकर),दत्तात्रय निवृत्ती दंडवते ३० गुंठे, अमर भाऊसोा पाटील ३० गुंठे, पिंटू आप्पासोा ढोले ३० गुंठे व ठिंबक, बाबू गणू ढोले ३० गुंठे व ठिंबक,संदीप तुकाराम पाटील ३५ गुंठे व पीव्हीसी पाईपचे नुकसान झाले.

आग आटोक्यात आणण्यासाठी अमर पाटील, दत्तात्रय दंडवते, धनाजी ढोले, संदीप पाटील, हिंदुराव पाटील, पांडुरंग पाटील, राजू जाधव, रघुनाथ हुरे, किरण जाधव, विकास वास्कर,नंदू वास्कर यांनी परिश्रम घेतले.

या भागात अनेक खांब वाकले असून तारा लोंबकळत आहेत. शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊनही ‘महावितरण’ने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसानीला सामाेरे जावे लागले असल्याची प्रतिक्रिया शाहू कृषी संघाचे संचालक राजू जाधव यांनी दिली.