शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात वनविभागाचा वणवा थांबवा, वन्यजीव वाचवा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:23 IST

आजरा : आजरा तालुक्यातील जंगलांना वणवा लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, वणव्यामुळे नैसर्गिक जैवसाखळी खंडित होऊन त्याचा परिणाम ...

आजरा :

आजरा तालुक्यातील जंगलांना वणवा लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, वणव्यामुळे नैसर्गिक जैवसाखळी खंडित होऊन त्याचा परिणाम मानवासह सर्व निसर्गसंपदेवर होत आहे. जंगले वणव्यापासून वाचविणेसाठी आजरा परिक्षेत्र वनाधिकारी अमरजित पवार यांनी ‘वणवा थांबवा-वन्यजीव वाचवा’ ‘सहकार्याची धरून कास आगीपासून वाचवू वनास’ असा उपक्रम सुरू केला आहे. जंगलांचे वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

आजरा परिक्षेत्र हे पश्चिम घाट विभागाच्या घाटमाथ्यावरील पसरलेले विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. जैवविविधतेने नटलेले व निसर्गाने वरदान दिलेले समृद्ध जंगलक्षेत्र आहे. तालुक्यात बहिरेवाडीपासून घाटकरवाडी व लाकूडवाडीपर्यंत जवळपास १८ हजार हे. क्षेत्रावर जंगल आहे.

सध्या आजरा वनक्षेत्रातंर्गत विविध नावांनी परिचित असणाºया जंगलांना वणवा लावण्याचे प्रकार वाढत आहेत. वणवा लावण्याच्या घटना मानवनिर्मितच आहेत. त्यामध्ये कही लोकांच्या चुकीच्या गैरसमजुती, खोडसाळपणा, अजाणतेपणाने मालकी क्षेत्रातून आग पसरत वनक्षेत्रात जात आहे.

आजरा वनक्षेत्राला लाभलेले निसर्गाचे वरदान जतन करायचे असेल तर जंगलाचे वणव्यापासून संरक्षण करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. वणवा लागला तर तत्काळ वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा व वणवा विझविण्यासाठी आणि वणवा लावलेल्या आरोपींचा शोध घेणेसाठी सहकार्य करावे.

-------------------------

* आजरा वनक्षेत्रात महत्त्वाची वृक्षसंपदा वनक्षेत्रात सुगंधी व औषधी वनस्पती, स्थानिक प्रजातीची मातृवृक्ष, विविध प्रकारच्या मसाल्यांची झाडे, प्राणी, पक्षी यांचा अधिवास आहे. वणव्यामुळे ही वृक्षसंपदा नष्ट होत आहे.

-----------------------------

* वणवा लावणाऱ्याला दंड व कारावासाची शिक्षा

भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम रद्दनुसार जंगलांना वणवा लावणे अपराध मानला जातो. यामध्ये वनांची नुकसानीची किंमत आणि पाच हजार रुपये दंड व २ वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.