शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

ऊस उत्पादकांची अवस्था ‘ना घर का ना...’

By admin | Updated: October 13, 2015 00:06 IST

खर्च परवडेना : हंगाम उशिरा सुरू होण्याची चिन्हे

सुशांत घोरपडे -- म्हैसाळ--खतांच्या वाढणाऱ्या किमती, वातावरणातील बदल, सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणे, शेतकऱ्याला मिळणारा कमी भाव आणि आता त्यातच साखरसम्राटांनीही दर निश्चित झाल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा घेतलेला पवित्रा, या सर्व कारणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’अशी झाली आहे.मागील चार ते पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या एकीमुळे व शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला योग्य मोबदला द्यावा लागला व यातूनच अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.शेतकरी सुखी होतो न होतो तोपर्यंतच नवे सरकार आल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते सत्ताधारी सरकारला मिळाल्याने आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाली कोण राहिलाच नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, अशी मागणी होत असताना, साखरसम्राटांनीही, एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी शासनाने कारखान्यांना मदत करावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे यार्षीचा गळीत हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला, तरी दर निश्चित झाले नाहीत. त्यातच अनेकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे.अनेक निर्माण होणारी संकटे पाहता, आपला ऊस शिवारात तसाच वाळून तर जाणार नाही ना? या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. (वार्ताहर)खासदार आक्रमक होणार का ?शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जे लढले व शेतकऱ्यांच्या जिवावर खासदार पदापर्यंत पोहोचले, ते राजू शेट्टी आता सरकारविरोधात किती आक्रमक होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.