शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सामाजिक-आर्थिक समावेशन अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेतील अंतिम चौथे पुष्प त्यांनी गुंफले. ‘भारतातील संवर्धनीय शाश्वतता व डिजिटल संधींचे ...

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेतील अंतिम चौथे पुष्प त्यांनी गुंफले. ‘भारतातील संवर्धनीय शाश्वतता व डिजिटल संधींचे नवनिर्माण’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात प्रमुख उपस्थित होते. विकासाच्या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर जास्तीत-जास्त विचारपूर्वक आणि सांभाळून करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे त्यांची कमीत कमी हानी करणे आणि झालेली हानी भरून काढणे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी विकसकांनी तत्पर असायला हवे. संवर्धनशील फिरती अर्थव्यवस्था अंगिकारली पाहिजे. अर्थात उत्पादनाचा वापर झाल्यानंतर त्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पुन्हा उत्पादन प्रक्रियेशी जोडले जाणे आवश्यक असल्याचे आर. मुकुंदन यांनी सांगितले. अर्थशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले.

सजग पिढी घडविण्याची गरज

समतोल सामाजिक-आर्थिक विकास, संवर्धनशीलता, नैसर्गिक संसाधनांचा पुनर्वापर, जैवविविधतेचे संरक्षण अशा सर्वंकष बाबींचा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून समावेश व्हावा. त्याव्दारे सजग आणि जाणिवासमृद्ध भावी पिढी घडविण्याची आज मोठी गरज असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

फोटो (१००९२०२१-कोल-आर मुकुंदन (युनिर्व्हेसिटी)

100921\10kol_2_10092021_5.jpg

फोटो (१००९२०२१-कोल-आर मुकुंदन (युनिर्व्हेसिटी)